ब्युरो न्यूज: राज्यात वादळी पावसाचा इशारा कायम आहे. विदर्भ, मराठवाडा, खानदेश, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात वादळी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. सातारा, कोल्हापूर, पुणे, नाशिक आणि धुळे जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि मेघगर्जनेसह वादळी पावसाचा दक्षतेचा इशारा देण्यात आला…
बीअर झाली स्वस्त…! ब्युरो न्यूज: ब्रिटनचे बिअर ब्रँड्स भारतात कमी पैशांत मिळणार आहेत. भारत आणि ब्रिट यांच्यातील मुक्त व्यापर करारानंतर ब्रिटनच्या बिअरवरील कर भारताने 75 टक्क्यांनी कमी केला आहे. नेमका निर्णय काय घेण्यात आला? याआधी भारतात ब्रिटनच्या ब्रिअरवर 150 टक्क्यांनी…
मुंबई: महाराष्ट्र शासनानं देवस्थान वतन जमिनींच्या खरेदी-विक्री व्यवहारांवरील नोंदणी प्रक्रिया तत्काळ थांबविण्याचे निर्देश दिले आहेत. पुणे येथील नोंदणी व मुद्रांक विभागाच्या उपमहानिरीक्षक (मुख्यालय) कार्यालयातून जारी झालेल्या परिपत्रकानुसार, शासन धोरण ठरविण्यात येईपर्यंत कोणत्याही देवस्थान इनाम मिळकतींच्या दस्तऐवजांची नोंदणी करता येणार नाही.…
ब्युरो न्यूज: दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील पांग्रड हायस्कुलने आपल्या माध्यमिक शालांत परीक्षा 2025 मध्ये 100% यशाची परंपरा कायम ठेवत दैदिप्यमा यश प्राप्त केले आहे.प्रथम क्रमांक कुमारी. दिप्ती दिपक सातोसे,द्वितीय क्रमांक कुमार. शुभम राजाराम नाईक आणि तृतीय क्रमांक कुमारी. मोसमी…
११ जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतीमुसळधार पाऊस पडणार ब्युरो न्यूज: हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज मुंबई, ठाणे, उपनगरासह तब्बल 11 जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पाऊस होऊ शकतो, असा इशारा दिला आहे. ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वाहणार वारे मुंबई…
वादळी वाऱ्यासह बरसणार पाऊस ब्युरो न्यूज: देशात मान्सून या वर्षी नियोजित वेळेपेक्षा चार दिवस आधीच दाखल होणार असून केरळमध्ये 27 मेपासून पाऊस बरसणार आहे. असे असताना सध्या मुंबई-ठाण्यासह राज्याच्या विविध भागांत अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावत नागरिकांची धांदल उडवून दिली…
पीएमश्री शाळा ठरणार रोल मॉडेल काय आहे पीएमश्री शाळा योजना?;जाणून घ्या मुंबई: राज्यात नवे सरकार आल्यापासून शिक्षण क्षेत्रात अनेक महत्वाचे आणि विकासपूर्ण बदल घडले आहेत.अशाच आता अजून एका योजनेची चर्चा चालू आहे.ती म्हणजे पीएमश्री शाळा योजना.या योजने अंतर्गत प्रत्येक जिल्ह्यातील…
ब्युरो न्यूज: कोणत्याही जमिनीचा पोटहिस्सा आपण खरेदी करणार असाल तर त्याचा नकाशा असल्याशिवाय यापुढे तुमचा खरेदी दस्तच होणार नाही. शासनाने मुद्रांक विभागास तसे आदेश दिले आहेत.अनेक जिल्ह्यांत असे नकाशे मिळत नसल्याने खरेदी दस्ताची कामे ठप्प झाली आहेत. राज्य शासनाने २८…
मान्सून वेळेआधीच होणार दाखल ब्युरो न्यूज: या वर्षी भारतात मान्सूनचं आगमन वेळेआधीच होणार आहे. येत्या २७ मे रोजी मान्सून केरळात दाखल होण्याची शक्यता असल्याचं भारतीय हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे. त्यामुळे उष्णतेनं हैराण झालेल्या नागरिकांना लवकरच दिलासा मिळणार आहे. तसेच…
ICDS विभाग ठरला अव्वल पालघरचे पोलीस अधीक्षक ठरले राज्यात सर्वोत्तम अन्न-नागरी पुरवठा विभागाची ढिसाळ कामगिरी ब्युरो न्यूज: राज्यात महायुती सरकार आल्यानंतर प्रशासकीय कामकाजात अनेक महत्वाचे बदल करण्यात आले.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पदभार स्वीकारताच 100 दिवसांची कार्यालयीन सुधारणा मोहीम हाती घेतली.…