ब्युरो न्यूज: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कुंभमेळ्यात गंगा नदीत झालेल्या प्रदूषणावरून टिप्पणी केली होती. तसेच, मी गंगा नदीचे पाणी पिणार नाही, असे म्हटले होते. राज ठाकरेंच्या वक्तव्यावर आता मंत्री नितेश राणे यांनी राज ठाकरेंवर टीका केली आहे. एवढीच हिंमत असेल, तर बकरी ईद दिवशी प्रश्न विचारा, असे आव्हान नितेश राणेंनी राज ठाकरेंना दिले आहे.
नेमकं काय म्हणाले नितेश राणे?
नितेश राणे म्हणाले, “बकरी कापून घाण पाणी सोडले जाते, तेव्हा कुणी बोलत नाही. रमजान ईदच्या नावाने मोहम्मद अली रोडवर खाऊन-पिऊन घाण खाली टाकली जाते. सगळे प्रश्न हिंदू समाज आणि धर्माला विचारले जातात. एवढीच हिंमत असेल, तर बकरी ईदच्या वेळी प्रश्न विचारा.”
1
/
90
हिंदू धर्म पोखरायला निघालेल्या माणसाचा पुळका वैभव नाईकांना कशासाठी - आ. निलेश राणे #nileshrane
पिग्मी एजंटावरील जाचक जीआरची होळी करणार - सुशांत नाईक #sindhudurg #kankavali
कुडाळात अवकाळी पावसाची हजेरी... बालगोपाळांनी घेतला पावसात भिजण्याचा आनंद #kudal
आता विकासाचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी बळ देणार - आमदार प्रमोद जठार #pramodjathar
यांना आताच्या आता सभेतून बाहेर काढा आमदार निलेश राणे संतापले | Nilesh Rane #nileshrane
पालकमंत्री नितेश राणे यांना एक महिन्याची शिक्षा, व एक लाखाचा दंड! #niteshrane #sindhudurg
पालकमंत्री नितेश राणे यांच्या टोल माफीच्या भूमिकेचे स्वागत! - वैभव नाईक | Vaibhav Naik #vaibhavnaik
एम.एच. ०७ च्या कोणत्याही गाडीला टोल लागणार नाही #niteshrane #sindhudurg
तुमच्या आंदोलनात धमक नाही!" – वैभव नाईक यांचा निलेश राणेंना टोला #vaibhavnaik #nileshrane
सिंधुदुर्गवासीयांनी टोल विरोधात एकत्र येण्याची गरज - नगराध्यक्ष संदेश पारकर #sindhudurg #kankavali
कुडाळ पंचायत समितीची आमसभा २७ एप्रिल रोजी #kudal
नितीन गडकरी सिंधुदुर्गात आले आणि जिल्हावासियांना टोलची भेट देऊन गेले - वैभव नाईक
1
/
90


Subscribe









