ब्युरो न्यूज: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कुंभमेळ्यात गंगा नदीत झालेल्या प्रदूषणावरून टिप्पणी केली होती. तसेच, मी गंगा नदीचे पाणी पिणार नाही, असे म्हटले होते. राज ठाकरेंच्या वक्तव्यावर आता मंत्री नितेश राणे यांनी राज ठाकरेंवर टीका केली आहे. एवढीच हिंमत असेल, तर बकरी ईद दिवशी प्रश्न विचारा, असे आव्हान नितेश राणेंनी राज ठाकरेंना दिले आहे.
नेमकं काय म्हणाले नितेश राणे?
नितेश राणे म्हणाले, “बकरी कापून घाण पाणी सोडले जाते, तेव्हा कुणी बोलत नाही. रमजान ईदच्या नावाने मोहम्मद अली रोडवर खाऊन-पिऊन घाण खाली टाकली जाते. सगळे प्रश्न हिंदू समाज आणि धर्माला विचारले जातात. एवढीच हिंमत असेल, तर बकरी ईदच्या वेळी प्रश्न विचारा.”
1
/
46


तारका या शोमध्ये काम करताना अभिमान वाटतोय #danceshow #dance #dancer

घनकचरा करवाढ विरोधात ठाकरे सेनेचा भव्य मोर्चा #dombivali #kalyan #kalyandombivali #dipeshmhatre

रवी कुडाळकर सरांमुळे आम्हाला कला सादर करता आली #danceshow #dance #dancer

तारकामुळे आम्हाला मोठ्या व्यासपीठावर कला सादर करता येईल #danceshow #dance #dancer

तारकाच्या माध्यमातून आम्हाला कला सादर करण्याची संधी - दीक्षा नाईक #danceshow #dance #dancer

तारकाच्या माध्यमातून एक मोठा धमाका होणार #danceshow #dance

घरातल्या बायकांच्या भांडणामुळे दोन्ही भाऊ वेगळे #niteshrane #uddhavthackeray #rajthackeray

म्हणजे संजय राजाराम राऊतचा बाजार उठला | Nitesh Rane #niteshrane #sanjayraut

नितेश राणे संतापले | Nitesh Rane #niteshrane #shorts #viralvideo #ytshorts

माझ्या घरात मच्छी देत नाही म्हणून मी हे आंदोलन केलं नव्हतं | Nitesh Rane #niteshrane

जिल्हा पोलिस अधीक्षक मोहन दहीकर यांची पत्रकार परिषद

जिल्ह्यात ११५ पदे रिक्त असताना १९ ग्रामसेवकांच्या बदल्यांना मंजुरी - वैभव नाईक #vaibhavnaik
1
/
46
