Post Views: 232
कुडाळ : वाघाने केलेल्या हल्ल्यात गाईचा पाडा ठार झाला आहे. ही घटना काल रात्री घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, नेरूर गणेशवाडी येथील आबु चव्हाण यांच्या मालकीच्या गाईच्या पाड्यावर काल वाघाने हल्ला केला. यात त्या पाड्याचा मृत्यू झाला असून शेतकरी आबू चव्हाण यांचे नुकसान झाले आहे.
Related
वैभव नाईकांचा संताप; रेल्वे रूळ चोरी प्रकरण #vaibhavnaik
रेल्वे रूळ चोरी प्रकरणावरून ठाकरे गट आक्रमक #vaibhavnaik
हा महामार्ग निकृष्ट दर्जाचा झाला आहे - सतीश सावंत
खड्डे बुजवून तुम्ही उपकार करत नाही - परशुराम उपरकर
महामार्गाच्या दुरावस्थेबाबत आवाज उठवण्यासाठी हूमरमळा येथे चक्का जाम आंदोलन करणार - संदेश पारकर
१३ जुलै रोजी हूमरमळा येथे शिवसेना (उबाठा) रास्ता रोको आंदोलन करणार - वैभव नाईक #vaibhavnaik
पृथ्वीराज चव्हाणांच्या वक्तव्यावरून शिवसेना आक्रमक, युवासेनेकडून घोषणाबाजी
आ. निलेश राणे यांना अभिप्रेत असलेलं काम करणार - वर्षाताई कुडाळकर
हिंदू कधी आतंकवादी होऊ शकत नाही - नितेश राणे #niteshrane
आ. निलेश राणे यांच्या माध्यमातून चाकरमान्यांसाठी खास "शिवसेना एक्सप्रेस" | Nilesh Rane #nileshrane
या जिल्ह्यात भाजपचे नेतृत्व राणे कुटुंबीय करत आहेत - वैभव नाईक #vaibhavnaik
दारूच्या 'बाटल्यांचा हार' घालून उपरोधिक सत्कार !