धनंजय मुंडे यांच्यावर कोणताही आरोप अद्याप सिद्ध झाला नाही आहे. त्यामुळे त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात अर्थ नाही असे माजी मंत्री तथा आमदार दिपक केसरकर यांनी म्हटले आहे. दरम्यान विरोधक या गोष्टीचे राजकारण करत असल्याचा हल्लाबोल देखील त्यांनी केला आहे.
गेल्या काही दिवसांपासून संतोष देशमुख हत्या प्रकरण गाजत असतानाच माजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी मोठे विधान केले आहे. धनंजय मुंडे यांच्यावर कोणताही आरोप अद्याप सिद्ध झाला नसल्यामुळे त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात अर्थ नाही असे त्यांनी म्हटले आहे. तर आरोपी हा आरोपी असतो तो कोणाचं मित्र किंवा नातलग नसतो. त्यामुळे सरकार दोषींवर नक्की कारवाई करेल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे.
1
/
89
यांना आताच्या आता सभेतून बाहेर काढा आमदार निलेश राणे संतापले | Nilesh Rane #nileshrane
पालकमंत्री नितेश राणे यांना एक महिन्याची शिक्षा, व एक लाखाचा दंड! #niteshrane #sindhudurg
पालकमंत्री नितेश राणे यांच्या टोल माफीच्या भूमिकेचे स्वागत! - वैभव नाईक | Vaibhav Naik #vaibhavnaik
एम.एच. ०७ च्या कोणत्याही गाडीला टोल लागणार नाही #niteshrane #sindhudurg
तुमच्या आंदोलनात धमक नाही!" – वैभव नाईक यांचा निलेश राणेंना टोला #vaibhavnaik #nileshrane
सिंधुदुर्गवासीयांनी टोल विरोधात एकत्र येण्याची गरज - नगराध्यक्ष संदेश पारकर #sindhudurg #kankavali
कुडाळ पंचायत समितीची आमसभा २७ एप्रिल रोजी #kudal
नितीन गडकरी सिंधुदुर्गात आले आणि जिल्हावासियांना टोलची भेट देऊन गेले - वैभव नाईक
ज्यांचे राजकीय धर्मांतर झाले आहे त्यांनी आम्हाला हिंदुत्वाचे सर्टिफिकेट देऊ नये - नितेश राणे
सिंधुदुर्ग जिल्ह्याची विकासाकडे घौडदौड !
युवा प्रतिष्ठान अध्यक्ष केतन शिरोडकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
योगेश मोबाईल शॉपीचा नवा धमाका एका मोबाईवर १० हजारांपर्यंत आकर्षक बक्षिसे #kudal #sindhudurg #mobile
1
/
89


Subscribe










