धनंजय मुंडे यांच्यावर कोणताही आरोप अद्याप सिद्ध झाला नाही आहे. त्यामुळे त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात अर्थ नाही असे माजी मंत्री तथा आमदार दिपक केसरकर यांनी म्हटले आहे. दरम्यान विरोधक या गोष्टीचे राजकारण करत असल्याचा हल्लाबोल देखील त्यांनी केला आहे.
गेल्या काही दिवसांपासून संतोष देशमुख हत्या प्रकरण गाजत असतानाच माजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी मोठे विधान केले आहे. धनंजय मुंडे यांच्यावर कोणताही आरोप अद्याप सिद्ध झाला नसल्यामुळे त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात अर्थ नाही असे त्यांनी म्हटले आहे. तर आरोपी हा आरोपी असतो तो कोणाचं मित्र किंवा नातलग नसतो. त्यामुळे सरकार दोषींवर नक्की कारवाई करेल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे.
1
/
95
कै. श्रीधरराव नाईक ३५ वा स्मृतिदिन
आम्ही हप्ते घेत होतो याचा एकतरी पुरावा संदेश पारकर यांनी दाखवावा - बंडू हर्णे यांचे आवाहन #kankavli
जेएसडब्ल्यूचा मायनिंग प्रकल्प सुरु करण्यासाठी जिल्हा प्रशासनावर सत्ताधाऱ्यांचा दबाव- वैभव नाईक
श्री. रवी कुडाळकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
जिल्हाधिकाऱ्यांच्या 21 टेंडर च्या निर्णयावर बंडू हर्णे यांची पत्रकार परिषद #kankavli
योगेश मोबाईल शॉपीचा मान्सून धमाका #kudal #sindhudurg
कणकवली उड्डाण पुलाखालील फळ, फुले, भाजी मार्केट विक्रेत्यांची पर्यायी व्यवस्था करणार- संदेश पारकर
शिवसेना वाढीसाठी संघटनात्मक बांधणी करणार - सुशांत नाईक #kankavli #sushantnaik
एकाच घरात सत्ता गेल्याने सिंधुदुर्गात अवैध मायनींगचे संकट #vaibhavnaik #sindhudurg
"महाराज्या तुझ्या तलवारीन न्याय दि" मायनिंग विरोधात श्री. देव वेतोबाक ग्रामस्थांनी दिले गाऱ्हाणे
कणकवलीत १ कोटींच्या "श्री स्वयंभू नमो उद्यान"चे नगराध्यक्षांच्या हस्ते भूमिपूजन #kankavli
"स्मार्ट मीटरची जबरदस्ती खपवून घेणार नाही" - सुशांत नाईक #kankavli #sushantnaik
1
/
95


Subscribe










