गळफास घेत संपवले जीवन
कणकवली : कणकवली शहरातील सिद्धार्थनगर येथील राजेश दत्ताराम कांबळे (५५) यांनी येथीलच विश्वास कांबळे यांच्या राहत्या घराच्या खोलीतील खिडकीच्या ग्रीलला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही. राजेश सकाळच्या सुमारास घरी न दिसल्याने कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली. त्यानंतर हा आत्महत्येचा प्रकार उघडकीस आला. याबाबत राजेश यांचा पुतण्या रोहित उत्तम कांबळे (२९, कणकवली – सिद्धार्थनगर) यांच्या खबरीनुसार घटनेची कणकवली पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
1
/
102
पंतप्रधानांना देशाच्या भविष्याची सर्वात जास्त काळजी - पालकमंत्री नितेश राणे #niteshrane
पंतप्रधानांच्या पात्रतेविषयी बोलून त्यांचा केलेला अवमान सहन करणार नाही - प्रभाकर सावंत
विरोधी पक्षाकडे चेहराच राहीलेला नाही म्हणून त्यांना "झुरळाचा" चेहरा घ्यावा लागला - आमदार प्रमोद जठार
NEET पेपरफुटीच्या निषेधार्थ वेंगुर्ल्यात आंदोलन #vengurla #sindhudurg
एखादी मोठी कंपनी कोकणात आली नाही तर तरुणांच्या हाताला काम कसं मिळणार ?
वैभववाडीतच पर्यायी दुसऱ्या जागेवर एम.आय.डी.सी उभारणार - पालकमंत्री नितेश राणे
वैभववाडीतच पर्यायी दुसऱ्या जागेवर एम.आय.डी.सी उभारणार - पालकमंत्री नितेश राणे #niteshrane
स्व.अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त जनसेवा सप्ताह - अबिद नाईक #kankavli #ajitpawar
कोकणी रानमाणूस प्रसाद गावडे यांची रोखठोक मुलाखत | Prasad Gawade | Konkani Ranmanus #PrasadGawade
कोकणी रानमाणूस प्रसाद गावडे यांची रोखठोक मुलाखत | Prasad Gawade | Kokani Ranmanus
पालकमंत्री नितेश राणे यांच्या मुळेच 86 कोटीची आंबा-काजू विमा रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात
पत्रकार शेखर सामंत यांनी सांगितला तो थरारक प्रसंग | Shekhar Samant #shekharsamant #tarunbharat
1
/
102


Subscribe










