आर.पी.आय.चे जिल्हाध्यक्ष रतनभाऊ कदम यांनी घेतली केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची भेट

दिल्या शुभेच्छा

मुंबई : आर.पी.आय.चे (आठवले गट) जिल्हाध्यक्ष रतनभाऊ कदम यांनी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची मुंबई येथे भेट घेतली. यावेळी त्यांनी रामदास आठवले यांना पुष्पगुच्छ देऊन राज्यसभेवर निवड झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या. यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पक्षवाढीबाबत आणि विकासकांबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी आर.पी.आय.चे. पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

error: Content is protected !!