दिल्या शुभेच्छा
मुंबई : आर.पी.आय.चे (आठवले गट) जिल्हाध्यक्ष रतनभाऊ कदम यांनी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची मुंबई येथे भेट घेतली. यावेळी त्यांनी रामदास आठवले यांना पुष्पगुच्छ देऊन राज्यसभेवर निवड झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या. यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पक्षवाढीबाबत आणि विकासकांबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी आर.पी.आय.चे. पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
1
/
106
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पहिल्या 5 स्टार हॉटेलचा मार्ग मोकळा तरुण - नितेश राणे | Nitesh Rane
सावंतवाडीतील तिरंगा रॅली राज्यात दुसरी; विशाल परबांकडून आभार #vishalparab #sawantawadi
दोडामार्गात ६ वर्षांच्या चिमुरड्यासह २५ वर्षीय तरुण तिलारीत वाहून गेला #dodamarg
गेल्या १० वर्षात जे झालं नाही ते मागच्या दीड वर्षात करून दाखवलं #nileshrane
मुख्याधिकारी गौरी पाटील यांचे काम नियमाला धरुनच - समीर नलावडे #kankavli
पिंगुळीत अनोळखी व्यक्तीमुळे खळबळ #kudal #pinguli #sindhudurg
'मी असताना कोणीही सुटणार नाही, कुठेही पळू दे!' - नितेश राणे | Nitesh Rane #niteshrane
१० वर्षांत माजी आमदारांचे सभागृहात एकही भाषण नाही? #nileshrane #vaibhavnaik
आ. निलेश राणे वैभव नाईकांवर बरसले | Nilesh Rane
कुडाळच्या गणेश घाटावरून आ. निलेश राणे यांचा वैभव नाईकांवर प्रहार #kudal
आमचे जिल्हाप्रमुख त्यांना का उत्तरं देत नाहीत काय माहित ? #nileshrane
सावंतवाडी आमसभेत सेना भाजपा कार्यकर्त्यामध्ये राडा #sawantwadi
1
/
106


Subscribe










