Category राजकीय

अधिवेशनात गोहत्येविरोधात कडक कायदा होण्यासाठी आवाज उठवणार – आ. निलेश राणे

चिपळूण : शनिवार दिनांक २५ जानेवारी २०२५ रोजी गोमातेच्या रक्षणार्थ भव्य गर्जना सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी आमदार निलेश राणे यांनी सभेला संबोधित केले. आमच्या गो माता, आमच्या माता भागीनींवर अत्याचार करण्याचे, आमच्या जमिनी बळकावण्याचे धाडस करणाऱ्यांना आता जशास…

वैभववाडी नगरपंचायतीच्या उबाठा पक्षाची नगरसेविका सानिका रावराणे भाजपात

नामदार नितेश राणे यांच्या हस्ते केला भाजपामध्ये प्रवेश वैभववाडी : वैभववाडीतील उभाठा पक्षाला मोठा धक्का बसला आहे. वैभववाडी नगरपंचायत वार्ड क्रमांक 17 च्या नगरसेविका सानिका सुनील रावराणे, वाभवे सोसायटीचे चेअरमन संतोष मांजरेकर आणि सुनील रामचंद्र रावराणे यांनी भारतीय जनता पक्षात…

नाराज राजन साळवी शिवसेनेत पक्ष प्रवेश करणार?

आज थेट पत्रकारांशी संवाद मात्र पक्ष प्रवेशाबद्दल मौन रत्नागिरी: शिवसेनेत अनेकजण पक्षप्रवेश करणार असून त्याची सुरुवात शुक्रवारी रत्नागिरीमधून होत आहे. रत्नागिरीतील माजी आमदार उद्या प्रवेश करणार आहेत. तसेच राज्यातले 10 माजी आमदार शिवसेनेत प्रवेश करणार असून त्यातील काहीजण हे पश्चिम…

पालकमंत्री नितेश राणे यांचा सिंधुदुर्ग जिल्हा दौरा

सिंधुदुर्गनगरी : मत्स्यव्यवसाय व बंदरे तथा पालकमंत्री नितेश राणे हे शनिवार दि. 25 जानेवारी 2025 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. शनिवार दि 25 जानेवारी सकाळी 9:00 वा: संविधान गौरव अभियान कार्यक्रमास उपस्थिती (स्थळ: डॉ…

कुडाळच्या नगराध्यक्षपदी अखेर प्राजक्ता आनंद शिरवलकर

कुडाळ : कुडाळच्या नगराध्यक्षपदी अखेर महायुतीच्या प्राजक्ता आनंद शिरवलकर यांची निवड करण्यात आली आहे. आज कुडाळ नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदासाठीची निवडणूक पार पडली. यावेळी प्राजक्ता शिरवलकर यांची नगराध्यक्ष पदी निवड झाली असून त्यांच्या या विजयाबद्दल सर्वांनी त्यांचे अभिनंदन केले.

मोठी बातमी..राजन साळवी यांचा उद्याच शिवसेना शिंदे गटात प्रवेश?

मंत्री उदय सामंत यांचा खळबळजनक दावा रत्नागिरी: मंत्री उदय सामंत यांनी दावोस दौऱ्यावर असतानाच उबाठा चे आणि काँग्रेसचे काही मंत्री आपल्या गटात येणार असल्याचा दावा केला होता. त्यानंतर आता दावोस दौऱ्यावरून परतल्या नंतर मंत्री उदय सामंत यांनी एक मोठा दावा…

खा. नारायण राणेंनी व्यक्त केली आयुष्यातील सगळ्यात मोठी खंत

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांनी भावनिक पोस्ट केली आहे. बाळासाहेब व मासाहेब आपल्यासाठी सर्वस्व असल्याचे त्यांनी या पोस्ट मध्ये म्हटले आहे. या पोस्टमध्ये त्यांनी असे म्हटले आहे की, आज साहेबांचा जन्मदिवस. साहेबांची आठवण…

नितेश राणेंचे कत्तलखान्यांबाबत मोठे वक्तव्य

“येणाऱ्या काळात आपल्या राज्यात एकही कत्तलखाना ठेवणार नाही,” असे वादग्रस्त वक्तव्य भाजप आमदार नितेश राणे यांनी केले आहे. वक्फ बोर्डाचा वाढता हस्तक्षेप, आणि धर्मनिरपेक्षतेच्या संकल्पनेवर जोरदार टीका करत त्यांनी विविध मुद्द्यांवर मत व्यक्त केले. राणे म्हणाले, “हिंदूंच्या धार्मिक स्थळांवर वक्फ…

बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मालवण शिवसेनेच्या रक्तदान शिबीराला उत्स्फ़ुर्त प्रतिसाद

समाजकारण हा शिवसेनेचा आत्मा आहे. -वैभव नाईक हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मालवण शिवसेना युवासेनेच्या वतीने तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांच्या पुढाकाराने आज मालवण येथील मामा वरेरकर नाट्यगृह येथे रक्तदान शिबीर घेण्यात आले.माजी आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत बाळासाहेबांच्या…

लवकरच राज्यात राजकीय भूकंप होणार

मंत्री उदय सामंत यांचा दावोस मधून मोठा दावा दावोस: मंत्री उदय सामंत सद्ध्या दा दौऱ्यावर आहेत.यावेळी त्यांनी एक खळबळजनक दावा केला आहे.त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. शिवसेना ठाकरे पक्षाचे 4 आमदार आणि 3 खासदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना भेटले…

error: Content is protected !!