शेततळ्याच्या बांधावरून पाय घसरून पडल्याने शेतकऱ्याचा मृत्यु

कणकवली : तालुक्यातील आयनल गावातील बुद्धीवान भोरु चव्हाण ( वय ६३ रा. आयनल मनेरवाडी ) हे गावातील खानावळीमध्ये जेवण करिता जातो असे सांगून सोमवारी ( १८ ऑगस्ट ) रोजी सकाळी १० वा. च्या. सुमारास घरातून निघून गेले होते. मात्र बराच…






