Category बातम्या

वायंगणी स्वामी समर्थ मठाचा १२वा वर्धापन दिन सोहळा ११डिसेंबर पासून

मालवण प्रतिनिधी: मालवण तालुक्यातील वायंगणी येथील श्री स्वामी समर्थ मठाचा बारावा वर्धापन दिन सोहळा ११ डिसेंबर पासून सुरू होत आहे. १३ डिसेंबर पर्यंत चालणाऱ्या या सोहळ्यात बुधवारी ११डिसेंबर रोजी सकाळी आठ वाजता श्री स्वामी समर्थ मठातून वायंगणी गावात पालखी प्रस्थान…

रेल्वे तत्काळ तिकीट बुकिंग प्रक्रियेत बदल

आता एका पीएनआरसाठी होऊ शकतात ४ तिकीट बुक ब्युरो न्यूज: रेल्वेची तत्काळ तिकीट बुकिंग करताय जाणून घ्या नवे नियम.तत्काळ तिकीट बुकिंग प्रक्रियेत रेल्वेने बदल केले आहेत. प्रवाशांना तिकीट सुरक्षित करण्यासाठी आता अधिक वेळ देण्यासाठी बुकिंगची वेळ त्यात टाकण्यात आली आहे.…

श्री. कलेश्वर विद्यामंदिर नेरूर येथे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन

कुडाळ प्रतिनिधी: श्री कलेश्वर विद्यामंदिर नेरूर येथे गुरुवार दिनांक १२ डिसेंबर व शुक्रवार दिनांक १३ डिसेंबर रोजी तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांच्या शुभहस्ते होणार आहे. तर या कार्यक्रमाचे अध्यक्ष…

हजारो हिंदू बांधव हिंदू न्याय यात्रेला सहभागी

“या” मुक मोर्चाला सिंधुदुर्गातील हिंदू बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद सिंधुदुर्गनगरी प्रतिनिधी: बांग्लादेशामध्ये हिंदू बांधव, महिलांवर मुसलमानांकडून होणाऱ्या अनन्वित अत्याचाराला पायबंद घालण्यासाठी जागतिक मानवता दिनानिमित्त सकल हिंदू समाजाच्यावतीने काढण्यात आलेल्या ‘बांग्लादेश हिंदू न्याय यात्रा’ या मुक मोर्चा’ला सिंधुदुर्गात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. हजारो…

धोपेश्वर तिठवली येथील आंबा बागेतील नेपाळी कामगाराची आत्महत्या

राजापूर प्रतिनिधी: राजापूर तालुक्यातील धोपेश्वर तिठवली येथील आंबा बागेत नेपाळी कामगाराने अज्ञात कारणातून आंबा बागेत गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना शनिवार 7 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 ते रविवार 8 डिसेंबर रोजी दुपारी 3.30 वा. कालावधीत घडली आहे.बिरेंद्र बहादूर बगाले…

महादेवाचे केरवडे येथील डांगी कुटुंबियांचे माजी आमदार वैभव नाईक यांनी केले सांत्वन

कुडाळ प्रतिनिधी: महादेवाचे केरवडे येथील रुपेश अनंत डांगी वय -३० हे विजवितरणच्या कंत्राटदाराकडे वायरमन म्हणून काम करत असताना रविवारी त्यांना विजेचा धक्का बसून त्यांचे दुःखद निधन झाले. त्यामुळे डांगी कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सोमवारी माजी आमदार वैभव नाईक यांनी…

कसवण येथील विवाहित महिलेचा जळाल्याने मृत्यू

कणकवली प्रतिनिधी: कसवण, बौद्धवाडी येथील एका विवाहित महिलेने घराच्या पाठीमागे असलेल्या शौचालयात स्वतःला जाळून घेण्याची घटना घडली आहे. गंभीर भाजल्याने त्यातच तिचा मृत्यू झाला असून वेडाच्या भरात तिने हे कृत्य केल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. मृणाली मनोहर नादावडेकर (४२) असे…

कुर्ल्यात बेस्ट बसचा भीषण अपघात, ६ जणांचा मृत्यू

चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल मुंबई प्रतिनिधी: काल रात्री उशिरा कुर्ला येथे बेस्ट अपघात झाला असून यात ६ जणांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे कारण ठरलेला बेस्ट चालक संजय मोरे याच्यावर पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. सोमवारी रात्री साडेआठच्या…

जिल्ह्यात आजपासून २२ डिसेंबर पर्यंत मनाई आदेश

सिंधुदुर्गनगरी प्रतिनिधी: जिल्ह्यात उद्यापासून २२ डिसेंबर पर्यंतमनाई आदेश लावण्यात आले आहेत. याबाबत आज जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून माहिती दिली आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सरकार स्थापनेला होत असलेला विलंब व ईव्हीएम मशीन विरोधात राजकीय पक्षात होत असलेला विरोध,…

error: Content is protected !!