कणकवलीत विजयानंतर बॅनरची चर्चा; ‘नाद करायचा नाय, गोट्या गेल्या…!’

कणकवली : नगरपंचायत निवडणुकीत शहर विकास आघाडीला मोठा विजय मिळाल्यानंतर शहरात विजयोत्सवाचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर कणकवली शहरातील श्रीधर नाईक चौक येथे लावण्यात आलेल्या एका बॅनरने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. “नाद करायचा नाय, गोट्या गेल्या…! नाईक हितचिंतक” अशा आशयाचा…








