Category बातम्या

रिफायनरी जबरदस्तीने लादली जाणार नाही

उद्योग मंत्री आ.उदय सामंत यांचे वक्तव्य रिफायनरी बाबत आमची भूमिका स्थानिकां सोबत रत्नागिरी प्रतिनिधी : कित्तेक वर्ष वादाच्या भोवऱ्यात असलेल्या रत्नागिरी येथील बरासू रिफायनरी प्रकलपाबाबत उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आपण रिफायनरी जबरदस्तीने लोकांवर लादनार नसल्याचं वक्तव्य केलं आहे .…

एक सच्चा शिवसैनिक कसा असतो ते एकनाथ शिंदे यांनी दाखवून दिले

आ.दीपक केसरकर यांनी केले काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कौतुक मुंबई प्रतिनिधी: नवे मुख्यमंत्री कोण हा वाद आता मिटला असून देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर आता शिक्कामोर्तब झाले आहे.काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन आपण केंद्र जो निर्णय…

आधी मुख्यमंत्री ठरेल मग मुख्यमंत्री मंत्री ठरवतील

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सूचक वक्तव्य मुंबई प्रतिनिधी: राज्यात विधानसभा निवडणुकी नंतर जसे नवे मुख्यमंत्री कोण हा वाद आहे तसाच मंत्रिमंडळ स्थापनेचा सुद्धा वाद असल्याचं चित्र दिसत आहे.मुख्यमंत्री पदाबाबत सूचक वक्तव्य, नाराजी ह्या सगळ्या नाट्यमय घडामोडी झाल्यानंतर आता देवेंद्र फडणवीस…

नितेश राणे यांचा भाजपाच्या विजयात महत्वाचा वाटा

नितेश राणे हिंदुत्वाची पेरणी करणारा नवा शिलेदार रामराज शिंदे यांनी एक्स हॅण्डल वर दिली प्रतिक्रिया कुडाळ प्रतिनिधी: विधानसभा निवडणुकीत आ.नितेश राणे यांनी एकतर्फी विजय मिळवून विजयाची हॅट्रिक केली.आ.नितेश राणे यांच्या या यशाबद्दल रामराज शिंदे यांनी एक्स हॅण्डल वरा आ.नितेश राणे…

केंद्र सरकारकडून बँक कर्मचाऱ्यांच्या बदली धोरणांमध्ये बदल

ब्युरो न्यूज: बँक कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी.तुम्ही जर बदली करून घेऊ इच्छिता तर ही बातमी तुमच्यासाठी उपयुक्त कारण केंद्र सरकारकडून बँक कर्मचाऱ्यांच्या बदल्यांच्या धोरणांमध्ये नव्यानं बदल केले जाण्याचा सल्ला देण्यात आला आहेत. अर्थमंत्रालयाने एसबीआय (SBI), पीएनबी (PNB), बँक ऑफ बडोदा…

शिक्षक बदल्या आता एकाच वेळापत्रकानुसार

शिक्षक बदल्या ३१ मे पर्यंत होणार पूर्ण रत्नागिरी प्रतिनिधी : रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या शिक्षक बदल्या आता एकाच वेळापत्रकानुसार म्हणजेच दि. 31 मेपर्यंत पूर्ण केले जाणार आहेत. बदल्यांचे वेळापत्रकही शासनाने जारी केले आहे. त्यामुळे वर्षभर चालणारा पोळ आता एकाच वेळपत्रकानुसार थांबणार…

आ.नितेश राणे यांना कॅबिनेट मंत्री बनवा

देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेल्या “त्या ” पत्राची चर्चा तुळसुली गावातील भा.के वारंग यांनी लिहिले पत्र कुडाळ प्रतिनिधी: विधानसभा निवडणुकीत एक तर्फी विजय मिळविलेले आ.नितेश राणे यांना कॅबिनेट मंत्री बनवा अशा आशयाचे एक पत्र सद्ध्या तुफान व्हायरल होत आहे.विधानसभा निवडणुकी नंतर…

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आकर्षक पिशवी बनविणे स्पर्धेचे आयोजन

आकर्षक बक्षिसे तसेच प्रवेशिकंचा गौरव कुडाळ प्रतिनिधी: पर्यावरण स्नेही समाज निर्मिती आणि पर्यावरण संरक्षण संवर्धनासाठी राष्ट्रीय संस्कार संवर्धन मंडळ देवगड शिवाजी वाचन मंदिर मालवण शारदा ग्रंथालय कसाल व वीर बलिदानी लेफ्टनंट कर्नल मनीष कदम कीर्तीचक्र शाखा ओरोस यांच्या संयुक्त विद्यमाने…

नवसाला पावणाऱ्या पणदूरच्या श्री देवी सातेरीचा वार्षिक जत्रोत्सव आज

कुडाळ : नवसाला पावणारी व भक्तांच्या हाकेला धावणारी अशी ख्याती असलेल्या पणदूर गावची ग्रामदेवता ‘श्री देवी सातेरी मातेचा’ वार्षिक जत्रौत्सव आज कार्तिक कृष्ण द्वादशी म्हणजेच बुधवार दि. २७ नोव्हेंबर २०२४ रोजी भक्तीमय वातावरणात साजरा होणार आहे. यावेळी सकाळपासून ओटी भरणे,…

error: Content is protected !!