Category बातम्या

कापडी पिशवी निर्माण करणे स्पर्धेचा निकाल जाहीर

सिंधुदुर्ग : पर्यावरण स्नेही समाज निर्मिती आणि पर्यावरण संरक्षण संवर्धनासाठी राष्ट्रीय संस्कार संवर्धन मंडळ देवगड शिवाजी वाचन मंदिर मालवण शारदा ग्रंथालय कसाल व वीर बलिदानी लेफ्टनंट कर्नल मनीष कदम कीर्तीचक्र शाखा ओरोस यांच्या संयुक्त विद्यमाने कापडी पिशवी निर्माण करण्याची स्पर्धा…

अधिवेशनात गोहत्येविरोधात कडक कायदा होण्यासाठी आवाज उठवणार – आ. निलेश राणे

चिपळूण : शनिवार दिनांक २५ जानेवारी २०२५ रोजी गोमातेच्या रक्षणार्थ भव्य गर्जना सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी आमदार निलेश राणे यांनी सभेला संबोधित केले. आमच्या गो माता, आमच्या माता भागीनींवर अत्याचार करण्याचे, आमच्या जमिनी बळकावण्याचे धाडस करणाऱ्यांना आता जशास…

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी पालकमंत्री म्हणून मी सदैव तत्पर राहिन

पालकमंत्री नितेश राणे यांची जनतेला ग्वाही सिंधुदुर्ग : आज पालकमंत्री नितेश राणे यांनी प्रजासत्ताक दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त सिंधुदुर्ग नगरी मुख्यालय येथे राष्ट्रध्वज फडकवून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. व प्रजासत्ताक दिनाच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेला मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.आपला पालकमंत्री म्हणून मी आपली प्रामाणिक…

येत्या काळात जिल्ह्यातील खेळाडूंसाठी हक्काचं मैदान असेल – पालकमंत्री ना. नितेश राणे

संदीप मेस्त्री मित्र मंडळाच्या क्रिकेट स्पर्धेच्या वेळी पालकमंत्र्यांनी दिली खेळाडूंना ग्वाही कणकवली : संदीप मेस्त्री मित्र मंडळाच्या नावाला साजेशी अशी स्पर्धा आज आयोजित करण्यात आलीय. 25 वर्षात लोकांसाठी सातत्याने काम केलं जातं आहे. आपल्या जिल्ह्यात क्रिकेट वर प्रेम करणारे बरेच…

पालकमंत्री नितेश राणे यांनी घेतली महसूल विभागाच्या कामकाजाबाबत महत्वपूर्ण आढावा बैठक

आज सिंधुदुर्ग जिल्हा महसूल विभागाच्या कामकाजाबाबत महत्वपूर्ण आढावा बैठक पालकमंत्री या नात्याने जिल्हाधिकारी कार्यालयात घेतली. जिल्हा प्रशासनाचे प्रत्येक कार्यालय लोकाभिमुख झाले पाहिजे. कामाच्या वेळेला शंभर टक्के काम द्या. जनतेला त्रास होईल अशा फेऱ्या माराव्या लागता कामा नयेत. सरकारची प्रतिमा तुमच्या…

बॅ.नाथ पै असते तर सीमा प्रश्न कधीच सुटला असता – डॉ. माधव प्रभू

कुडाळ : बॅ.नाथ पै आज असते तर महाराष्ट्र- बेळगाव प्रश्नच राहिला नसता. त्यांनी तो नक्कीच सोडवला असता.बॅ.नाथ पै यांच्या निधन काळापासून ते आजपर्यंत असलेल्या राजकीय नेतृत्वाला महाराष्ट्र बेळगाव सीमा प्रश्न सोडवता आला नाही. हे दुर्दैवच म्हणावे लागेल. त्यांच्या निधनाने मराठी…

कणकवलीत रेल्वेच्या धडकेने तरुणाचा मृत्यू

पोलीस घटनास्थळी दाखल कणकवली : साकेडी बौद्धवाडी दरम्यान कणकवलीच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वेची धडक बसून विजय उर्फ राजु लक्ष्मण साळसकर (38, साकेडी बौद्धवाडी) त्याचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दीड ते दोन वाजण्याच्या सुमारास घडली. या धडकेमध्ये मृतदेह छिंन्न, विछिंन्न अवस्थेत रेल्वे…

एसटीचा प्रवास महागला…

महिलांना ५०% सवलत मिळणार की नाही? परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले महत्वाचे आदेश मुंबई: विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर आता राज्य सरकार लाडक्या बहिणींच्या अर्जाची छाननी करत आहे. त्यातील अपात्र असणाऱ्या बहिणींना योजनेअंतर्गत मिळणारी रक्कम देणार नसल्याचं म्हटलं जात आहे.अशी…

कनेडी येथे उद्यापासून विविध कार्यक्रमांचे आयोजन

कणकवली : भारतीय जनता पक्षाच्या नाटळ सांगवे विभागीय कार्यालयाचा २७ वा वर्धापन दिन आणि सांगवे, नाटळ, भिरवंडे दशक्रोशी माघी गणेश जयंतीनिमित्त कनेडी येथे २६, २७, ३१ जानेवारी आणि १ व २ फेब्रुवारी रोजी भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. राज्याचे…

मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री तथा पालकमंत्री ना. नितेश राणे यांचे कनेडी प्रभागात जंगी स्वागत

भिरवंडे मुख्य रस्ता नुतनीकरण आणि भिरवंडे हनुमंतवाडी ब्रिज कामाचे पालकमंत्री ना.नितेश राणे यांच्या हस्ते भुमीपूजन कणकवली : विधानसभा निवडणुकीत तुम्ही भरघोस मतदान करा भिरवंडे वासियांना गावच्या विकास कामांसाठी निधी कमी पडू देणार नाही, असा शब्द मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री…

error: Content is protected !!