विद्यार्थ्यांनी केलेली जनजागृती समाजात मोलाची होईल -जयराम पाटील पोलीस उपनिरीक्षक

कणकवली : आज दैनंदिन जीवन खूप धावपळीचे झालेले आहे.या धावपळीच्या जीवनात स्वतः सुरक्षित राहून आपला देश सुरक्षित ठेवण्याचे कार्य विद्यार्थीच घडवू शकतात.रस्त्यावरील प्रवासादरम्यान घ्यावयाची सुरक्षितता आणि स्वतःच्या अभ्यासक्रमावर लक्ष ठेऊन ऑनलाईन होणारे फ्रॉड, मुलांची, मुलींची होणारी फसवणूक ही टाळता आली…








