एसटी महामंडळात एकाच ठिकाणी ठाण मांडून बसलेल्या अधिकाऱ्यांच्या होणार बदल्या

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा मुंबई: सरकारी सेवेत अधिकाऱ्यांची दर तीन वर्षांनी बदली ही नेहमीची प्रक्रिया असते. यामागे स्थानिक नेते किंवा प्रशासकीय यंत्रणेतील हितसंबंध टाळून पारदर्शकता राखण्याचा हेतू असतो. मात्र, काही अधिकारी राजकीय नेत्यांची मर्जी आणि वरिष्ठांचा पाठिंबा मिळवून…