मुंबई प्रतिनिधी: सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र भाजपाचे प्रदेशाध्यक्षपद हे डोंबिवलीचे आमदार रविंद्र चव्हाण यांच्याकडे सोपवण्यात येणार आहे. 2029 साली भाजपाने शतप्रतिशत भाजपा म्हणजेच स्वबळावर सत्तेत येण्याचा चंग बांधला आहे. त्यादृष्टीनेच ही नियुक्ती करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. 2029 मध्ये एकट्या भाजपाचे 200 हून अधिक आमदार निवडून आणण्याचं उद्दीष्ट समोर ठेवण्यात आलं आहे. त्यामुळेच फडणवीस मुख्यमंत्री असतानाच त्यांचे निकटवर्तीय असलेल्या रविंद्र चव्हाणांवर भाजपा प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली जाणार असल्याची शक्यता आहे. प्रत्यक्ष मंत्रिमंडळात महत्त्वाची जबाबदारी न देता पक्ष संघटना अधिक मजबूतपणे बांधण्याची जबाबदारी रविंद्र चव्हाणांच्या खांद्यावर सोपवण्यात येणार आहे.
1
/
82
मला माझ्या गावाबद्दल सार्थ अभिमान, माझं गाव कोणत्याही अमिषाला बळी पडणार नाही
मोठ्या मताधिक्याने विजय निश्चित -शितल दळवी #sindhudurg #kudal
दादा साईल कामाला कुठेळी कमी पडणार नाही - आ. निलेश राणे | Nilesh Rane #nileshrane #kudal
मतदारांनी दिलेला विश्वास हाच माझ्या विजयाचा शुभसंकेत - अनंत पिळणकर #kankavali
आता निलेश राणे आमदार आहे; कोणीही वंचित राहणार नाही Nilesh Rane #nileshrane
आ. निलेश राणे यांनी भर व्यासपीठावरून दिला शब्द #nileshrane #kudal
सिंधुदुर्ग जिल्हा बॅंक माजी अध्यक्ष सतिश सावंत यांच्यावर वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव
पावशी मतदारसंघ राज्यातील एक आदर्श मतदारसंघ व्हावा यासाठी प्रयत्न करणार - दादा साईल #kudal
अजित दादांच्या निधनाने महाराष्ट्राची मोठी हानी - अनंत पिळणकर
सिंधुदुर्ग जिल्हा बॅंक माजी अध्यक्ष सतिश सावंत यांच्यावर वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव
वैभव नाईक यांनी वाहिली अजित पवार यांना श्रद्धांजली | Vaibhav Naik #vaibhavnaik #ajitpawar
अजित दादांच्या अकाली एक्झिटमुळे महाराष्ट्राची मोठी हानी - काका कुडाळकर #kudal #ajitpawar
1
/
82


Subscribe









