Category महाराष्ट्र

बेकायदा दारू वाहतूक केल्याप्रकरणी दोघे ताब्यात

तब्बल ७ लाखांचा मुद्देमाल जप्त आंबोली : बेकायदा गोवा बनावटीची दारू वाहतूक केल्याप्रकरणी पुणे येथील दोघांना आंबोली पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई आज सकाळी सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास चौकुळ-केगदवाडी येथे करण्यात आली. त्यांच्याकडून आलिशान होंडा सिटी कार जप्त करण्यात…

आमदार निलेश राणे म्हणजे झटपट रिझल्ट

तीन दिवस बंद असलेली शिवापूर, वसोली आंजिवडे,दुकानवाड वाहतूक सुरू शिवापूर पंचक्रोशी मधील लाईट,रेंज पूर्ववत माणगाव : अवकाळी पावसामुळे दुकानवाड पुलाचे काम अर्धवट राहिल्यामुळे शिवापूर, वसुली आंजिवडे दुकानवाड, साकिर्डे, अशा गावांना जाण्यासाठी असलेला मार्गच बंद झाला होता. जुना वापरता पूल पूर्ववत…

रस्त्यावर साचलेल्या पावसाच्या पाण्यामुळे महेंद्रा थार गाडी हायवेवर पलटी

मुंबई गोवा महामार्ग वेत्ये येथील घटना पाणी जाण्यासाठी बांधकाम विभागाने उपयोजना करावी अन्यथा घेराव घालू – गुणाजी गावडे यांचा इशारा सावंतवाडी : गेले दोन दिवस कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई- गोवा महामार्गावर वेत्ये येथे रस्त्यावर पाणी साचल्याने महेंद्रा थार गाडीचा…

वेंगुर्ले शहरातील महाजनवाडी शेजारील बंधाऱ्या कडील गाळ मोकळा केल्याने पाणी प्रवाह सुरळीत…

पुढील धोका टळला : तहसीलदार यांची तत्परता वेंगुर्ले : दोन तीन दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे वेंगुर्ले शहरातील महाजनवाडी शेजारी पाटीलवाड्या जवळ असलेल्या बंधाऱ्याकडे कचरा, झाडे अडकल्याने त्या भागात पाणी साचले आणि शेतामध्ये व बागायती मध्ये घुसले. याबाबत तहसीलदार ओंकार ओतारी…

रोजगार हमी योजना अधिक प्रभावीपणे राबवा- मंत्री भरत गोगावले

सिंधुदुर्गनगरी : रोजगार हमी योजना ही ग्रामीण विकासासाठी एक महत्त्वाची योजना आहे. ग्रामीण भागात ‘रोजगार हमी’ मुळे बदल होत आहेत. या बदलाची गती वाढवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर कामे हाती घेऊन नियोजन करावे. तसेच योजनेचा लाभ शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याचे…

तुटलेल्या वीज तारांचा शॉक लागून बैलाचा मृत्यू…

वैभववाडी :- मांगवली येथे तुटलेल्या वीज तारांचा शॉक लागून बैलाचा मृत्यू झाला आहे. शनिवारी सकाळी ही घटना घडली. या घटनेत यशवंत भास्कर नाटेकर या गरीब शेतकऱ्याचे सुमारे 40 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. सुदैवानेच येथे मनुष्यहानी टळली. मांगवली मांडवकरवाडी येथील…

पालकमंत्री नितेश राणे यांनी दिले आपत्ती नियंत्रण कक्ष सज्ज ठेवण्याचे आदेश

• हेल्पलाईन क्रमांक प्रदर्शित • जनतेला मिळणार अधिकृत माहिती •हेल्पलाईन क्रमांक जतन करण्याचे आवाहन सिंधुदुर्गनगरी : पावसाळ्यात संभाव्य नैसर्गिक आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना तत्काळ संपर्कासाठी संपर्क क्रमांक उपलब्ध असणे आवश्यक आहे. त्यामुळे जिल्ह्यातील संबंधित विभागांनी आपत्ती नियंत्रण कक्ष सज्ज ठेवण्याचे आदेश…

पत्रकार प्रशांत हिंदळेकर यांना मातृशोक

मालवण : मालवण शहरातील भरड येथील रहिवासी सौ. स्वाती विलास हिंदळेकर (वय -६७) यांचे काल रात्री वृद्धापकाळाने राहत्या घरी निधन झाले. आज सकाळी दांडी येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पती, तीन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे.…

मुंबई – गोवा महामार्गावर इन्सुली कुडव टेंब येथे भलेमोठे भगदाड

सावंतवाडी : मुंबई – गोवा महामार्गावरील झाराप ते पत्रादेवी बायपासवरील इन्सुली कुडव टेंब येथे एक भला मोठा खड्डा पडल्याने वाहतुकीस मोठा धोका निर्माण झाला आहे. पावसामुळे माती खचल्याने हा खड्डा पडल्याची माहिती मिळाली आहे. या खड्डयामुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली…

हळवल येथील वीस वर्षीय युवकाचा आकस्मिक मृत्यू

कणकवली : तालुक्यातील हळवल भाकरवाडी येथील उदय सचिन ठाकूर (वय २०) याचे गुरुवारी आकस्मिक निधन झाले. उदयच्या निधनाची वार्ता समजताच संपूर्ण गाव हळहळला. उदय हा गुरुवारी दुपारी राहत्या घरी आई, वडील, बहीण, आजीसोबत हसत-खेळत अभ्यास करत बसला होता. दरम्यान त्याला…

error: Content is protected !!