Category रत्नागिरी

राजापूर काजिर्डामार्गे कोल्हापूर घाटरस्त्याचा आराखडा तयार

राजापूर : कोकण आणि कोल्हापूर यांना जोडणारा आणखी एक घाटमार्ग राजापूर तालुक्यातील काजिर्डा गावातून बनविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या घाटरस्त्यासाठी एक कोटीची तरतूद करण्यात आली आहे.दोन वर्षांपूर्वी राज्याच्या अर्थसंकल्पात काजिर्डा घाटाच्या सर्वेक्षणासाठी एक कोटींची तरतूद करण्यात आली होती. त्यानंतर…

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी केले रत्नागिरीत स्वागत

प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची देखील घेतली भेट रत्नागिरी : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार रत्नागिरी दौर्‍यावर आले असता सिंधुदुर्ग राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी रत्नागिरी विमानतळ येथे भेट घेऊन पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यावेळी…

रत्नागिरीच्या धामस्कर कुटुंबियांच्या मदतीला धावले आ. निलेश राणे

रत्नागिरी : कोकण किंवा कोकणी माणूस जेव्हा संकटात सापडतो तेव्हा राणे कुटुंबीय त्यांच्या मदतीला नेहमीच धाऊन येते हे अनेकदा सिद्ध झाले आहे. काल रत्नागिरीमध्ये पुन्हा एकदा याचा प्रत्यय आला. रत्नागिरी येथील निहाल धामस्कर यांचे वडील नाझिम धामस्कर यांना रत्नागिरीच्या सिव्हील…

लाडघर-बुरोंडी समुद्रात मत्स्यव्यवसायची एल.ई. डी. नौकेवर कारवाई

नौकेवर तांडेलसह 4 खलाशी होते रत्नागिरी : समुद्रातील अनधिकृत मासेमारीला आळा घालण्याचे निर्देश मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिल्यानंतर रत्नागिरीचे मत्स्य व्यवसाय खाते ऐक्शन मोड वर आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून दापोली तालुक्यातील लाडघर-बुरोंडी समुद्रामध्ये सोमवारी…

अर्थसंकल्पात सिंधुदुर्गला काय?

कोकण साठी अर्थसंकल्पात काय तरतूद: जाणून घ्या ब्युरो न्यूज: आज संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून होते ते राज्याच्या अर्थसंकल्पावर.महायुतीच्या या अर्थसंकल्पात शेतकरी,सामान्य माणूस,महिला,बालक यांसाठी काय काय तरतुदी केल्या आहेत याकडे सर्वांचेच लक्ष लागून होते.दरम्यान या अर्थसंकल्पात कोकणच्या विकासासाठी काय तरतुदी केल्या…

रत्नागिरीच्या मत्स्य व्यवसाय विभागाची १२ तासात आणखी कारवाई

नौकेवरील 8-9 लाखांचे एलईडी साहित्य जप्त जप्त केलेली नौका मिरकरवाडा बंदरात रत्नागिरी : राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी अनधिकृत मासेमारीवर अंकुश आणण्यासाठी विशेष लक्ष दिले आहे. त्यानुसार कार्यान्वित झालेल्या रत्नागिरीच्या मत्स्य व्यवसाय विभागाने अवघ्या १२ तासात…

कोकण रेल्वे सोडणार शिमग्यासाठी स्पेशल रेल्वे

ब्युरो न्यूज: उन्हाळी सुट्ट्यांसाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी कोकण रेल्वेने विविध मार्गांवर स्पेशल गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या शिमग्यासाठी कोकणात जाणाऱ्यांचा ओघ पाहायला मिळत आहे. वाढती गर्दी लक्षात घेता कोकण रेल्वेने विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला. कधी आणि कुठली स्पेशल गाडी?…

रत्नागिरी व रायगड जिल्ह्यातील मत्स्यव्यवसायिकांच्या व बंदरांच्या उद्भवणाऱ्या विविध समस्यांसंदर्भात बैठक

रत्नागिरी : मच्छीमारी व्यवसायाला चालना मिळावी आणि मच्छिमारांच्या जीवनमानात सुधारणा व्हावी यासाठी शासन अनेक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देत आहे. त्यामुळे पायाभूत सुविधांची कामे गतीने करावीत असे निर्देश मंत्री नितेश राणे यांनी दिले. रत्नागिरी व रायगड जिल्ह्यातील मत्स्यव्यवसायिकांच्या व बंदरांच्या…

राजापूर जवाहर चौक येथे दरवर्षीप्रमाणे श्री देव धुतपापेश्वर मुख दर्शन थेट प्रक्षेपण

श्री धुतपापेश्वर चरण सेवा मंडळ राजापूर यांचे वतीने सागर खडपे यांची संकल्पना राजापूर : श्री धुतपापेश्वर चरण सेवा मंडळ राजापूर यांचे वतीने सागर खडपे यांचे संकल्पनेतून श्री देव धुतपापेश्वर मुख दर्शन थेट प्रक्षेपण राजापूर जवाहर चौक येथे दरवर्षीप्रमाणे करण्यात येते…

बदलत्या हवामानाचा हापूसला फटका

मात्र मुंबई बाजारात सिंधुदुर्ग हापूसचे वर्चस्व आंबा उत्पादन जेमतेम २५ ते ३० टक्क्यांपर्यंत मर्यादित सिंधुदुर्ग: बदलत्या हवामानामुळे आंबा उत्पादन जेमतेम २५ ते ३० टक्क्यांपर्यंतच मर्यादित राहील, असा अंदाज बागायतदारांनी व्यक्त केला आहे. कमी उत्पादनामुळे आंब्याच्या किमतीत मोठी वाढ होण्याची शक्यता…

error: Content is protected !!