रत्नागिरी : दैनिक नवराष्ट्र आयोजित रत्नागिरी – सिंधुदुर्ग सन्मान सोहळा २०२५ चे आयोजन रत्नागिरी येथे करण्यात आले होते. यावेळी रत्नागिरी – सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक व्यक्तींना सन्मानित करण्यात आले. यावेळी कुडाळ तालुक्यातील निरुखे गावचे सरपंच कीर्तिकुमार तेरसे यांना आदर्श सरपंच म्हणून…
रत्नागिरी जिल्ह्यातील कुणबी ओबीसी समाजातील तडफदार नेते अशी ओळख असलेले सहदेव बेटकर आता मनगटावर शिवबंधन बांधणार आहेत संतोष हिवाळेकर/ मालवण रत्नागिरी : कोकणात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला गेल्या काही महिन्यात मोठे धक्के बसले आहेत. अनेक…
7 हजार 94 कोटींच्या कर्ज उभारणीसही मान्यता शासन निर्णय जारी मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या पाठपुराव्याला यश मुंबई : राज्य सरकारने वाढवण बंदर विकास प्रकल्पासाठी महाराष्ट्र सागरी मंडळास एकूण प्रकल्पाच्या 26 टक्के सहभाग देण्याकरिता 3 हजार…
गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर निर्यातीला सुरुवात मुंबई: गुढीपाडवाच्या मुहूर्तावर रविवारी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीममध्ये आंब्याची मोठी आवक झाली आहे. हापूस आंब्याच्या 50 हजार पेट्या बाजारात दाखल झाल्या आहेत. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर यूरोप आणि अमेरिकेला आंबा निर्यातीला सुरवात करण्यात आली आहे. कोकणातूनच…
तांडेलासह 3 खलाशी असणारी नौका मत्स्यव्यवसाय विभागाकडून जप्त 5 लाखांचा दंड अपेक्षित रत्नागिरी । प्रतिनिधी राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या निर्देशानंतर कोकण किनारपट्टीवरील अनधिकृत मासेमारी करणाऱ्या नौकांवर कारवाई केली जात आहे. त्यानुसार रत्नागिरी शहरानजीक मि-या समोर…
३१ मार्च पासून यलो अलर्ट ब्युरो न्यूज: हवामान केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, पश्चिमी चक्रवाताचा प्रभाव सध्या छत्तीसगड महाराष्ट्र कर्नाटक आणि तमिळनाडू राज्यांवर आहे. या चकरावाताचा परिणाम महाराष्ट्रावर होणार असून संपूर्ण महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. चक्राकार वाऱ्यांची स्थिती सध्या…
ब्युरो न्यूज: एकीकडे तापमानाचा उच्चांक वाढला असून दुसरीकडे ढगाळ वातावरण यामुळे कोकणातील बागायतदार हवालदिल झाले असतानाच आता आस्मानी संकट दार ठोठावत आहे.हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार कोकणपट्ट्यात रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा 29 आणि 30 मार्च रोजी देण्यात आला…
राजापूर : कोकण आणि कोल्हापूर यांना जोडणारा आणखी एक घाटमार्ग राजापूर तालुक्यातील काजिर्डा गावातून बनविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या घाटरस्त्यासाठी एक कोटीची तरतूद करण्यात आली आहे.दोन वर्षांपूर्वी राज्याच्या अर्थसंकल्पात काजिर्डा घाटाच्या सर्वेक्षणासाठी एक कोटींची तरतूद करण्यात आली होती. त्यानंतर…
प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची देखील घेतली भेट रत्नागिरी : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार रत्नागिरी दौर्यावर आले असता सिंधुदुर्ग राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी रत्नागिरी विमानतळ येथे भेट घेऊन पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यावेळी…
रत्नागिरी : कोकण किंवा कोकणी माणूस जेव्हा संकटात सापडतो तेव्हा राणे कुटुंबीय त्यांच्या मदतीला नेहमीच धाऊन येते हे अनेकदा सिद्ध झाले आहे. काल रत्नागिरीमध्ये पुन्हा एकदा याचा प्रत्यय आला. रत्नागिरी येथील निहाल धामस्कर यांचे वडील नाझिम धामस्कर यांना रत्नागिरीच्या सिव्हील…