Category राजकीय

जनतेने आपल्या कारभाराला टाळे का ठोकले याचा विचार आधी वैभव नाईक यांनी करावा

शिवसेना प्रवक्ते रत्नाकर जोशी यांचे आक्रमक प्रत्युत्तर विमानतळाला आधी विरोधाची भाषा करणारे आणि मग पेढे वाटणारे राऊत-नाईक त्यांचे मगरीचे अश्रू फक्त राणेविरोधासाठी, विकासासाठी नव्हे! सिंधुदुर्ग : कुलूप आणि उबाठा याचे नाते अलीकडे घट्ट व्हायला लागले आहे. उद्धव ठाकरे उबाठाचे मुख्यमंत्री…

उद्यापासून गाव तिथे शिवसेना शाखा अभियान राबविणार

आ.निलेश राणे; पक्ष संघटनेवर विशेष भर शिवसेना झंझावात ठेवण्याचा आ.निलेश राणे यांनी व्यक्त केला विश्र्वास मालवण: शिवसेना पक्ष वाढीसाठी उद्यापासून गावतिथे शिवसेना शाखा अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत गावातील संघटना. बूथ सक्षम करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. येत्या…

पालकमंत्री पदाची संभाव्य यादी आली समोर

मुंबई: बहुप्रतिक्षित असलेल्या पालकमंत्री पदाची संभाव्य यादी समोर आली आहे. कोणत्या जिल्ह्याचा पालकमंत्री कोण असणार असा प्रश्न सर्वांनाच पडला होता.मात्र, आता राज्यातील संभाव्य पालकमंत्र्यांची यादी समोर आली आहे. पालकमंत्री पदाची संभाव्य यादी : – नागपूर – चंद्रशेखर बावनकुळे – ठाणे…

शिवसेना हिंदुत्व सोडणार नाही. मा.आ वैभव नाईक

विरोधी पक्षात राहून संघर्ष करणे शिवसेनेला नवीन नाही: मा.आ परशुराम उपरकर उबाठा कार्यकारणी बैठक संपन्न सिंधुदुर्ग: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सावंतवाडी, दोडामार्ग, वेंगुर्ले तालुका कार्यकारिणीची बैठक माजी आमदार परशुराम उपरकर, माजी आमदार वैभव नाईक, माजी आमदार राजन तेली यांच्या…

मा.आ. राजन साळवी यांचा सुर बदलला

राजापूर: राजन साळवी भाजपमध्ये प्रवेश करतील असं बोललं जात होतं. मात्र, काल राजन साळवी यांनी प्रवीण दरेकर यांच्याबाबतही प्रतिक्रिया दिली होती. “मी निष्ठावंत शिवसैनिक आहे. पिकलेल्या आंब्यावर कोणीतरी दगड मारतात, तशा प्रकारचा प्रयत्न भाजप आणि अन्य कोणाचा असेल. पक्षात येणाऱ्या…

काश्मीर चे नाव बदलणार?

काश्मीरचे नाव ‘ऋषी…मंत्रीअमित शाह यांचे सूचक विधान नवी दिल्ली: नवी दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बोलताना काश्मीरचं नाव बदलण्यासंदर्भात सूचक वक्तव्य केलं आहे.खरोखरच केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारने असा काही निर्णय घेतला तर…

राज्यसरकारचा सरकारी कर्मचऱ्यांच्या पागराविषयी मोठा निर्णय

मुंबई: महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर गुरुवारी मंत्रालयात राज्य मंत्रिमंडळाची पहिली बैठक पार पडली. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यापैकी सर्वात महत्त्वाचा निर्णय म्हणजे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगाराची खाती आता मुंबै बँकेत उघडण्यात येणार आहेत.भाजपचे आमदार आणि देवेंद्र…

मा.आमदार राजन साळवी भाजपकडे जाणार का?

राजन साळवी यांनी केला खुलासा राजापूर: कोकणात सद्ध्या राजकीय वर्तुळात चर्चा आहे ती माजी आमदार राजन साळवी भाजपा मधे प्रवेश करणार का या प्रश्नाची.राजापूरचे उद्धव ठाकरे गटाचे माजी आमदार राजन साळवी हे लवकरच भाजपत प्रवेश करणार अशी राजकीय वर्तुळात चर्चा…

स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजप सज्ज

२०२९ पर्यंत स्वबळावर सत्ता स्थापन करण्याचा दृष्टिकोन भाजप प्रभारी प्रदेशा अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी घेतली आढावा बैठक सदस्य नोंदणीच्या माध्यमातून दीड कोटी लोकांना पक्षासोबत जोडण्याचे लक्ष मुंबई: भाजपचे प्रदेशा अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी कार्यभार स्वीकारताच कामाला सुरुवात केली आहे. भाजप…

error: Content is protected !!