देशाला आर्थिक् महासत्ता बनविण्याच्यादिशेने वाढवण बंदर एक महत्त्वाचे पाऊल

मत्स्यव्यवसाय, बंदरे मंत्री नितेश राणे पालघर : वाढवण बंदर महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. या एका बंदरामुळे देशाच्या आणि महाराष्ट्राच्या आर्थिक विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचे मानले जात असून देशाला महासत्ता बनविण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊन म्हणजे वाढवण बंदर प्रकल्प असल्याचे मत्स्यव्यवसाय, बंदरे मंत्री…