सिंधुदुर्गात अवकाळीचा कहर

शेतीचे मोठे नुकसान पालकमंत्री नितेश राणे यांचे तात्काळ पंचनाम्याचे निर्देश सिंधुदुर्ग : जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसाने शेतपिकांचे मोठे नुकसान केले असून, हातातोंडाशी आलेले पीक पाण्यात गेल्याने शेतकरी मोठ्या चिंतेत सापडला आहे. या गंभीर नैसर्गिक संकटाची दखल घेत सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री…







