“स्पर्धेच्या युगात प्रत्येक विद्यार्थ्याने निश्चित ध्येय ठेवून अभ्यास केल्यास यश निश्चित मिळते”- संदेश पारकर

कणकवली नगरपंचायतीतर्फे दहावी-बारावी गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात कणकवली : “गुणवत्ताच ही आजच्या काळातील खरी संपत्ती आहे. शिक्षणाच्या जोरावर कोणताही विद्यार्थी मोठे यश मिळवू शकतो. गरिबी हा शिक्षणाती अडथळा नसून जिद्द, मेहनत आणि सातत्य यांच्या बळावर प्रत्येकजण आपले ध्येय गाठू…







