बॅ.नाथ पै असते तर सीमा प्रश्न कधीच सुटला असता – डॉ. माधव प्रभू

कुडाळ : बॅ.नाथ पै आज असते तर महाराष्ट्र- बेळगाव प्रश्नच राहिला नसता. त्यांनी तो नक्कीच सोडवला असता.बॅ.नाथ पै यांच्या निधन काळापासून ते आजपर्यंत असलेल्या राजकीय नेतृत्वाला महाराष्ट्र बेळगाव सीमा प्रश्न सोडवता आला नाही. हे दुर्दैवच म्हणावे लागेल. त्यांच्या निधनाने मराठी…






