१५० दिवसांचा कृति आराखडा आढावा

ई-प्रशासनाच्या दृष्टिने सर्वंकष सुधारणा करा – पालकमंत्री नितेश राणे सिंधुदुर्गनगरी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या निर्देशानुसार राज्यात 100 दिवसांचा कृती आराखडा यशस्वीपणे राबविण्यात आला. आता राज्य शासनाने 150 दिवसांच्या कृति आराखड्याअंतर्गत ई-गव्हर्नन्सच्या माध्यमातून प्रशासकीय सुधारणा करण्यावर भर दिला आहे.…







