सीएम देवेंद्र फडणवीस यांना भेटल्यानंतर उद्धव ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया

दुर्देवानं आमचं सरकार आलं नाही;महाराष्ट्राच्या हिताची अपेक्षा मुंबई प्रतिनिधी: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी भेट झाल्यानंतर उबाठा अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.”महाराष्ट्रात सुस्कृत राजकारणाची अपेक्षा आहे. त्यांचं सरकार स्थापन झालेलं आहे. दुर्देवानं आमचं सरकार आलं नाही. महाराष्ट्राच्या…







