माजी उपसरपंच गुरुदास गवंडे यांच्या प्रयत्नांना यश बांदा प्रतिनिधी: निगुडे ग्रामपंचायतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय विभाग सिंधुदुर्ग यांच्याकडे मागासवर्गीय वस्तीत ओपन जिमची मागणी केली होती. व प्रस्ताव सादर केला होता. तत्कालीन शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या निधीतून मागासवर्गीय वस्तीत…
सिंधुदुर्ग नगरी प्रतिनिधी: सिंधुरत्न समृद्ध योजना सन 2024-25 अंतर्गत गणपती शाळा सक्षमीकरण योजनेंतर्गत मंजूर 3 कोटी निधीतून जिल्ह्यातील 1500 लाभार्थीना माती मळणी यंत्र व कलर स्प्रे गन खरेदी करण्यासाठी अर्थसहय्य दिले जाणार आहे. जिल्ह्यातील मूर्तिकारांकडून मोठा प्रतिसाद सिंधुरत्न समृद्ध योजनेअंतर्गत…
सिंधुदुर्ग जिल्हा बँक संचालक मनीष दळवी यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी सिंधुदुर्ग नगरी प्रतिनिधी : सिंधुदुर्ग बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे पीक विमा योजनेसाठी मुदतवाढ देण्याची मागणी केली आहे.हवामान आधारित फळ पीक विमा नोंदणीसाठी सध्यस्थितीत पीक विमा पोर्टलवर पोट खराब क्षेत्र…
उद्योग मंत्री आ.उदय सामंत यांचे वक्तव्य रिफायनरी बाबत आमची भूमिका स्थानिकां सोबत रत्नागिरी प्रतिनिधी : कित्तेक वर्ष वादाच्या भोवऱ्यात असलेल्या रत्नागिरी येथील बरासू रिफायनरी प्रकलपाबाबत उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आपण रिफायनरी जबरदस्तीने लोकांवर लादनार नसल्याचं वक्तव्य केलं आहे .…
आ.दीपक केसरकर यांनी केले काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कौतुक मुंबई प्रतिनिधी: नवे मुख्यमंत्री कोण हा वाद आता मिटला असून देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर आता शिक्कामोर्तब झाले आहे.काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन आपण केंद्र जो निर्णय…
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सूचक वक्तव्य मुंबई प्रतिनिधी: राज्यात विधानसभा निवडणुकी नंतर जसे नवे मुख्यमंत्री कोण हा वाद आहे तसाच मंत्रिमंडळ स्थापनेचा सुद्धा वाद असल्याचं चित्र दिसत आहे.मुख्यमंत्री पदाबाबत सूचक वक्तव्य, नाराजी ह्या सगळ्या नाट्यमय घडामोडी झाल्यानंतर आता देवेंद्र फडणवीस…
नितेश राणे हिंदुत्वाची पेरणी करणारा नवा शिलेदार रामराज शिंदे यांनी एक्स हॅण्डल वर दिली प्रतिक्रिया कुडाळ प्रतिनिधी: विधानसभा निवडणुकीत आ.नितेश राणे यांनी एकतर्फी विजय मिळवून विजयाची हॅट्रिक केली.आ.नितेश राणे यांच्या या यशाबद्दल रामराज शिंदे यांनी एक्स हॅण्डल वरा आ.नितेश राणे…
ब्युरो न्यूज: बँक कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी.तुम्ही जर बदली करून घेऊ इच्छिता तर ही बातमी तुमच्यासाठी उपयुक्त कारण केंद्र सरकारकडून बँक कर्मचाऱ्यांच्या बदल्यांच्या धोरणांमध्ये नव्यानं बदल केले जाण्याचा सल्ला देण्यात आला आहेत. अर्थमंत्रालयाने एसबीआय (SBI), पीएनबी (PNB), बँक ऑफ बडोदा…
शिक्षक बदल्या ३१ मे पर्यंत होणार पूर्ण रत्नागिरी प्रतिनिधी : रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या शिक्षक बदल्या आता एकाच वेळापत्रकानुसार म्हणजेच दि. 31 मेपर्यंत पूर्ण केले जाणार आहेत. बदल्यांचे वेळापत्रकही शासनाने जारी केले आहे. त्यामुळे वर्षभर चालणारा पोळ आता एकाच वेळपत्रकानुसार थांबणार…
देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेल्या “त्या ” पत्राची चर्चा तुळसुली गावातील भा.के वारंग यांनी लिहिले पत्र कुडाळ प्रतिनिधी: विधानसभा निवडणुकीत एक तर्फी विजय मिळविलेले आ.नितेश राणे यांना कॅबिनेट मंत्री बनवा अशा आशयाचे एक पत्र सद्ध्या तुफान व्हायरल होत आहे.विधानसभा निवडणुकी नंतर…