दोडामार्ग : मधमाशांनी केलेल्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या युवकाचे उपचारादरम्यान गोवा-बांबुळी येथे निधन झाले. रामदास गोविंद गवस (वय ४२, रा. मांगेली-तळेवाडी) असे त्याचे नाव आहे. तो आपल्या काजू बागेत काजू गोळा करण्यासाठी केला होता. त्यावेळी त्याच्यावर मधमाशांनी हल्ला केला. यात तो गंभीर जखमी झाला होता. त्याला अधिक उपचारासाठी गोवा-बांबुळी येथे हलविण्यात आले होते. उपचार सुरू असताना त्याचे निधन झाले. त्याच्या पश्चात पत्नी, दोन लहान मुले, भाऊ असा परिवार आहे.
1
/
76
पिंगुळी देऊळवाडी येथे पाझर तलावाजवळ होत असलेल्या प्रकल्पावर निर्बंध आणावा - जीजी उपरकर
आमच्याकडून कणकवली भयमुक्त करून लोकशाही प्रस्थापित केली जाईल - संदेश पारकर #kankavali
विजयानंतर राजन गिरप यांची प्रतिक्रिया #vengurla
कणकवलीच्या भूमीत चालत असलेला उन्मत्तपणा कणकवलीकरांनी गाढून टाकला
हे फळ मिळत असेल तर कार्यकर्ते काम करताना विचार करतील - नितेश राणे | Nitesh Rane #niteshrane
चौकूळ ग्रामदैवत श्री. देवी सातेरी व भावईच्या वार्षिक जत्रोत्सवास येणाऱ्या भाविकांचे हार्दिक स्वागत
डॉक्टरांकडून गैरफायदा घेतला जात असेल तर शासन नक्की होणार – नितेश राणे | Nitesh Rane #kankavali
मी स्वतःही झोपणार नाही आणि समोरच्याची पण झोप उडवणार | Nilesh Rane #nileshrane
आमदार निलेश राणे यांनी फलटणमध्ये सभा गाजवली | Nilesh Rane #nileshrane
५०० रुपयांसाठी त्या डॉक्टरने कानातली कुडी काढून घेतली #kankavali #sindhudurg
महिला डॉक्टरने समुदायावर चप्पल फेकल्यामुळे पुढील प्रकार घडला #kankavali #sindhudurg
केन एन बेक कॅफे कुडाळला भेट द्या आणि पेस्ट्रीचा मोफत आस्वाद घ्या #kudal #sindhudurg
1
/
76



Subscribe









