मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री नितेश राणे अबू आझमी यांनी केलेल्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला आहे. “अबू आझमी सारख्या माणसाला औरंगजेबच्या कबरीच्या बाजूला झोपवले पाहिजे” अशा शब्दात त्यांनी अबू आझमीवर निशाणा साधला आहे.
दरम्यान “औरंगजेब एक उत्तम शासक होता. त्याच्या काळात भारताच्या सीमा अफगाणिस्थान पर्यंत पसरल्या होत्या. तसेच त्याच्या काळात भारताचा जीडीपी २४ % एवढा होता. शिवाय त्याच्याच काळात भारताला सोनेकी चिडिया म्हटले जायचे” अशी प्रतिक्रिया समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी दिली होती. त्यांच्या या वक्तव्याचा मंत्री नितेश राणे यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. अबू आझमी सारख्या माणसाला औरंगजेबच्या कबरीच्या बाजूला झोपवले पाहिजे. असे त्यांनी म्हटले आहे.
1
/
82
हा विजय भाजप कार्यकर्त्यांचा आणि मायबाप जनतेचा - सौ. शितल दळवी #kankavali
राज्य सरकार आंबा बागायतदारांच्या पाठीशी - पालकमंत्री नितेश राणे | Nitesh Rane #niteshrane
जिल्ह्याच्या स्वाभिमानासाठी व जनतेच्या हक्कासाठी आमची लढाई यापुढेही सुरू - वैभव नाईक | Vaibhav Naik
माजी आमदार वैभव नाईक यांची सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका #vaibhavnaik #sindhudurg #kudal
काका कुडाळकर यांची पत्रकार परिषद #kudal #sindhudurg
जनता आमच्या पाठीशी असल्याने विजय आमचाच - रुपेश आमडोसकर #kankavali #sindhudurg
कळसुली मतदारसंघात महायुतीचा विजय निश्चित - लक्ष्मण गावडे #kankavali
जनता सत्ताधाऱ्यांचा पर्दाफाश करुन अनंत पिळणकर यांना विजयी करेल - विनायक राऊत #vinayakraut
मला माझ्या गावाबद्दल सार्थ अभिमान, माझं गाव कोणत्याही अमिषाला बळी पडणार नाही
मोठ्या मताधिक्याने विजय निश्चित -शितल दळवी #sindhudurg #kudal
दादा साईल कामाला कुठेळी कमी पडणार नाही - आ. निलेश राणे | Nilesh Rane #nileshrane #kudal
मतदारांनी दिलेला विश्वास हाच माझ्या विजयाचा शुभसंकेत - अनंत पिळणकर #kankavali
1
/
82


Subscribe








