दहावी – बारावीच्या परीक्षा केंद्रांबाबत शासनाचा महत्वपूर्ण निर्णय

परीक्षा केंद्रांवर आता अशी होणार संचालकांची नेमणूक मुंबई: शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारल्यापासून अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत.होऊ घातलेल्या दहवी – बारावीच्या परीक्षांच्या पार्श्भूमीवर त्यांनी कॉपी मुक्त परीक्षा होण्यासाठी परीक्षा केंद्रांबाबत महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. दहावी-बारावीच्या…








