Category महाराष्ट्र

नवविवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

सावंतवाडी येथील घटना सावंतवाडी : सावंतवाडी माठेवाडा येथे नवविवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. सौ. प्रिया पराग चव्हाण (३३) असे तिचे नाव आहे. ती सासू – सासऱ्यांसोबत फ्लॅटमध्ये राहत होती. तर नवरा पुणे येथे नोकरीला आहे. या ठिकाणी पोलिस दाखल…

मेर्वी येथे पालखीत विराजमान झाले योगिराज माऊली श्री स्वामी समर्थ

संतोष हिवाळेकर / मालवण ढोल ताशांच्या गजरात, “श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ “असा जयघोष करीत भक्तिमय वातावरणात श्री स्वामी समर्थांचा आज पालखीत विराजमान होऊन पालखी सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. श्री स्वामी समर्थ मठ राठीवडे तालुका मालवण जिल्हा…

तब्बल ४५ तोळे वजनाचे दागिने लंपास

पिंगुळीत चोरट्याने बंद घर फोडले कुडाळ : तालुक्यातील पिंगुळी – राऊळवाडी येथील बंद घर चोरट्याने फोडून तब्बल 45 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने व 1 लाख 50 हजार रुपये रोख रक्कम मिळून 24 लाख 15 हजार रु.किंमतीचा ऐवज लंपास केला. ही…

सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेकडून आत्महत्येचा प्रयत्न

अंगावर पेट्रोल ओतून घेतले नेरूर येथील घटना कुडाळ : नवरा, सासू, सासऱ्याने मानसिक व शारीरिक छळ केला म्हणून कणकवली नाटळ येथील अंकिता रणवीर कदम (वय ३४) या विवाहितेने नेरूर रावलेवाडी येथील माहेरी अंगावर पेट्रोल ओतून घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.…

मुंबई-गोवा महामार्गावर पणदूरमध्ये खड्ड्यांचे साम्राज्य

मुसळधार पाऊस आणि प्रशासनाचे दुर्लक्ष प्रवाशांसाठी जीवघेणे! मुंबई-गोवा महामार्गावरील पणदूर परिसरात सध्या खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून, मुसळधार पावसामुळे या खड्ड्यांमध्ये आणखी भर पडली आहे. यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत असून, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (NHAI)…

शक्तिपीठ महामार्ग झाराप झिरो पॉईंट किंवा मळगाव येथून निघेल असा प्लॅन करणार ;पालकमंत्री नितेश राणे

शक्तिपीठ महामार्गाचे टोक गोव्यात निघत असेल तर महाराष्ट्र, सिंधुदुर्गला काय फायदा ? शक्तिपीठ महामार्ग प्रत्येकाला विश्वासात घेऊनच होणार *पालकमंत्री नितेश राणे यांनी दिला जनतेला विश्वास सिंधुदुर्गनगरी : शक्तिपीठ महामार्ग होताना जो जो व्यक्ती यामध्ये बाधित होईल अशा प्रत्येकाला विश्वासात घेतल्यानंतरच…

सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस

कणकवलीत बऱ्याच भागांमध्ये पुरसदृश्यस्थिती ; वाहतूक ठप्प कणकवली – सिंधुदुर्ग जिल्ह्यात बुधवारी रात्री पासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कणकवली आचरा राज्य महामार्गावर पाणी आल्याने गुरुवारी सकाळपासून वाहतूक ठप्प झाली आहे. आचरा राज्यमार्गावर पाणी आले असल्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या वतीने वाहनचालकांना सतर्कतेसाठी…

दाणोलीत भीषण अपघात: तेलंगणातील पर्यटक जखमी

सुदैवाने मोठा अनर्थ टळला सावंतवाडी : गोवा येथून महाराष्ट्रातील प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण आंबोलीकडे निघालेल्या तेलंगणा राज्यातील पर्यटकांच्या गाडीला आज (गुरुवार, ३ जुलै २०२५ रोजी) सकाळी दाणोली येथे भीषण अपघात झाला. दाणोली बाजारपेठेतील मारुती मंदिराच्या पायरीला भरधाव वेगातील स्विफ्ट कार…

रिगल कॉलेज कणकवली येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

कणकवली : रिगल कॉलेज, कणकवली येथे आज आंतरराष्ट्रीय योग दिन “योगा फॉर हार्मोनी अँड पीस” या संकल्पनेसह मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात महाविद्यालयाचे विद्यार्थी, प्राध्यापक वर्ग आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सक्रिय सहभाग घेतला. कार्यक्रमाची सुरुवात महाविद्यालयाच्या प्राचार्या श्रीमती तृप्ती…

बांदा पुलावर कार ओहोळात कोसळली

मध्यरात्रीच्या घटनेत काहीजण अडकल्याची शक्यता; शोधकार्य सुरू, NDRF ला पाचारण बांदा : मुंबई-गोवा महामार्गावरील बांदा बसस्थानकाजवळ असलेल्या दुसऱ्या पुलावरून मध्यरात्रीच्या सुमारास एक भरधाव कार (एमएच ०७ एजी ०००४) खाली ओहोळातील पाण्यात कोसळून अपघातग्रस्त झाली. ही घटना पहाटे १ वाजताच्या सुमारास…

error: Content is protected !!