ICDS मधील भरती प्रक्रिया पारदर्शकपणे व्हावी..

कोणत्याही अमिषाला बळी पडू नये मंत्री आदिती तटकरे यांचे आवाहन मुंबई: राज्य शासनाच्या १०० दिवस उद्दिष्टपूर्ती अंतर्गत एकात्मिक बालविकास सेवा योजनेतील रिक्त पदांची भरती विभाग करीत आहे. महिला व बालविकास विभागाअंतर्गत एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत अंगणवाडीत पर्यवेक्षकीय अधिकारी, संरक्षण…








