राज्यातील 30% लोकांचे रेशन बंद होणार

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही भागात अजूनही ई-केवायसी प्रक्रिया अपूर्ण ब्युरो न्यूज: राज्य शासनाने स्वस्त धान्य योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांसाठी ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया सक्तीची केली आहे.मात्र अद्यापही बहुतेक जिल्ह्यांमध्ये ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण झाली नाही आहे. गेल्या सहा महिन्यांपासून हा उपक्रम राबवला जात…








