कणकवली : येथील रेल्वे स्थानकावर पोलिसांच्या पथकाने दोन बांगलादेशी महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे वृत्त आहे. ताब्यात घेतलेल्या त्या दोन्ही बांगलादेशी महिलांना पोलिसांनी ताब्यात घेऊन कणकवली पोलीस ठाण्यात हजर केले. चौकशी नंतर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचे काम सुरू असल्याचे पोलीस…
२६ जानेवारी रोजी होणार नवीन जिल्ह्यांची घोषणा कोकणात “हे ” आहेत नवीन जिल्हे मुंबई: राज्याच्या प्रशासकीय सोयीसाठी आणि स्थानिक विकासाला गती देण्यासाठी २१ नवीन जिल्ह्यांची निर्मिती करण्याचा निर्णय राज्यशासना कडून घेण्यात आला आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या ३५ जिल्ह्यांपैकी काही जिल्ह्यांचे…
चालकाच्या प्रसंगावधानाने वाचले ५० लोकांचे जीव राजापूर: बस अपघातांचे सत्र हल्ली वाढताना दिसून येत आहे.बस अपघतांच्या या वाढत्या प्रमाणात अजून एक वृत्त समोर आलं आहे. सांगलीहून राजापूरच्या दिशेने येणाऱ्याबसला अणस्कुरा घाटात सोमवारी सकाळी १०.३०वाजता अपघात झाला आहे. हा अपघात ब्रेक…
मुंबई: पोलीस दलातील भरती प्रक्रियेची लेखी परीक्षा सुरू झाली आहे. दरम्यान पोलीस दलातील भरतीसाठी घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये एक धक्कादायक प्रकार घडल्याचं समोर आलं आहे. लेखी परीक्षेदरम्यान उमेदवाराकडून चक्क ब्लूटूथचा वापर सुरू होता. या उमेदवाराला ब्लूटूथचा वापर करताना रंगेहाथ पकडण्यात आलं…
राखेची वाहतूक करणाऱ्या टिप्परची जोरदार धडक बीडमध्ये पुन्हा एकदा एका सरपंचाला आपला जीव गमवावा लागला आहे. येथे एका सरपंचाला टिप्परच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. राखेची वाहतूक करणाऱ्या टिप्परने दिलेल्या धडकेत परळी तालुक्यातील सौंदना येथील विद्यमान सरपंच अभिमन्यू क्षीरसागर…
कणकवली : मुंबई – गोवा महामार्गावर ओरोसहून कणकवलीच्या दिशेने जाणाऱ्या बोलेरो पिकअप ( क्रमांक – एम एच ५० एन २७९३ ) चा अपघात झाला. हा अपघात रविवारी सकाळी १०.१५ वा.च्या सुमारास ओरोस येथील खालसा पंजाबी धाबा समोर झाला. ओरोसहून कणकवलीच्या…
आ.निलेश राणे यांनी घेतली महाराष्ट्र सागरी मंडळाची भेट पर्यटणवाढीसाठी अनेक महत्त्वपूर्ण बाबींवर चर्चा मुंबई: एकीकडे मंत्री नितेश राणे यांनी कोकण किनारपट्टीवरील सागरी सुरक्षेची ढाल हाती घेतली आहे.तर दुसरीकडे आमदार निलेश राणे यांनी सागरी किनारपट्टीवरील पर्यटन वाढीसाठी पुढाकार घेतला आहे.एकूणच दोन्ही…
रत्नागिरी: मत्स्य आणि बंदर विकास मंत्री पदाचे खाते आ.नितेश राणे यांच्याकडे आल्यापासून कोकण किनारपट्टीचा दर्यावर्दी सेनापती म्हणूनच सर्वसामान्य मत्स्यव्यवसायिकांमधे त्यांची नवी ओळख होत आहे.कोकण किनारपट्टीवर होत असलेली परप्रांतीयांची अवैध मासेमारी तसेच कोकण किनारपट्टीवरील त्यांचा अवैध शिरकाव या सगळ्यालाच आता चाप…
पोलिसांकडे फक्त 5 खुनांची नोंद बीड : बीडचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर आता महाराष्ट्रात पुन्हा खळबळ उडाली आहे. बीड जिल्ह्याच्या परळी तालुक्यातून धक्कादायक माहिती समोर येतेय. परळी तालुक्यात वर्षभरात 109 मृतदेह सापडले आहेत.109 जणांचा मृत्यू अनैसर्गिक झाल्याची नोंद झाली…
भाजपात आलेल्या माजी नगरसेवकांनी केली भूमिका स्पष्ट, म्हटले… पुण्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये असलेल्या पाच माजी नगरसेवकांनी नुकतेच भाजपमध्ये प्रवेश केला आहेत. पक्षप्रवेशानंतर त्यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेत माध्यमांशी संवाद साधला.यावेळी अजूनही आपण खरी शिवसेना ही उद्धव बाळासाहेब ठाकरे…