Category News

🇮🇳 विभाजन विभीषिका स्मृतिदिन 🇮🇳

१४ ऑगस्ट फाळणीच्या वेदनादायी स्मृतींना उजाळा… असंख्य निरपराधांच्या बलिदानाला विनम्र अभिवादन! भारताच्या इतिहासातील १४ ऑगस्ट १९४७ हा दिवस स्वातंत्र्याच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या देशासाठी जितका महत्त्वाचा होता, तितकाच तो वेदना, विस्थापन आणि मानवी शोकांतिकेचा काळ घेऊन आला. भारत-पाकिस्तान फाळणीच्या काळात लाखो…

विद्यार्थ्यांच्या स्वरातून जागला राष्ट्रप्रेमाचा सूर

वेंगुर्ल्यात देशभक्तीपर समूहगीत गायन स्पर्धा उत्साहात संपन्न.! स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम, सांघिकता, शिस्त, संस्कार आणि राष्ट्रीय एकात्मतेची भावना वृद्धिंगत व्हावी, तसेच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने विशाल परब मित्रमंडळ व वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग, तुळस यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शालेय…

🙏 सस्नेह निमंत्रण 🙏

💥 नमो उद्यान लोकार्पण सोहळा 💥 वैशिष्ट्यपूर्ण योजने अंतर्गत कुडाळ नगरपंचायत हद्दीतील सांगिडेवाडी स.नं.६८, हि.नं.२ (६९) येथे नमो उद्यान उभारणे, या कामाचा लोकार्पण सोहळा शनिवार दिनांक १५ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११.३० वाजता सांगिर्डेवाडी येथे आयोजित केला आहे. तरी सदर…

“हिम्मत असेल तर आमरण उपोषण करून दाखवा!”; बंडू हर्णेंचे संदेश पारकरांना आव्हान

संदेश पारकर यांचे उपोषण म्हणजे प्रसिद्धीसाठी स्टंटबाजी कणकवली : कणकवली शहरात एस आय आर च्या प्रक्रिये बाबत नगराध्यक्ष संदेश पारकर यांचे न होणारे उपोषण हे निव्वळ गेले पंधरा दिवस चर्चेत राहण्याकरिताचा स्टंट होता. आज उपोषणाच्या आदल्या दिवशी संदेश पारकर हे…

‘वेंगुर्ला गॅस सर्व्हिसेस’ एजन्सी विरोधात ग्राहकांचा एल्गार;उद्या स्वातंत्र्यदिनी आमरण उपोषणाचा इशारा

घरपोच सेवा ठप्प; बुकिंग रद्द करणे,नको असलेल्या वस्तू घेण्याची शक्ती, ग्राहकांना अरेरावीची व अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोप ‘वेंगुर्ला तहसीलदार कार्यालयासमोर आमरण १५ ऑगस्ट रोजी उपोषण करणार वेंगुर्ले : प्रतिनिधी घरपोच गॅस सेवा मिळत नाही, बुकिंग करूनही सिलिंडर वेळेत मिळत नाही,…

ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना केल्याने सुनिल भोगटे आणि समिल जळवी यांनी मानले केंद्र शासनाचे आभार..

अखेर मागणीला यश ;जातनिहाय जनगणना व्हावी केली होती मागणी.. सिंधुदुर्ग /- प्रतिनिधी. ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना करावी जातनिहाय जनगणना केल्यामुळे सुसूत्रता येईल असे ओबीसी नेते तथा वैशवाणी समाजाचे जिल्हाध्यक्ष श्री.सुनिल भोगटे आणि भंडारी युवामोर्चा जिल्हाध्यक्ष श्री.समिल जळवी यांनी यांनी शासनाने…

जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादा साईल यांची तत्परता

पणदूर येथे महामार्गालगत पडलेल्या अंड्यांची विल्हेवाट कुडाळ : मुंबई – गोवा महामार्गालगत पणदूर येथे सकाळी अंड्यांचा मोठ्या प्रमाणावर खच पडल्याचे सर्वांच्या निदर्शनास आढळून आले. या घटनेची माहिती मिळताच जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादा साईल यांनी तत्काळ घटनास्थळी भेट देत राष्ट्रीय महामार्ग…

उपोषणाऐवजी संवादाचा मार्ग

स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला जनसंवादाची आदर्श परंपरा कायम! पालकमंत्री नितेश राणेंकडून उपोषणकर्त्यांना न्यायाचा विश्वास स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला नागरिकांच्या समस्या ऐकून त्यांना न्याय मिळवून देण्याच्या आपल्या लोकाभिमुख परंपरेला पुढे नेत पालकमंत्री नितेश राणे यांनी पुन्हा एकदा संवेदनशील प्रशासनाचा प्रत्यय दिला. उपोषणकर्त्यांशी थेट संवाद…

नशामुक्त सिंधुदुर्गसाठी पोलिसांनी कठोर भूमिका घ्यावी!

विद्यार्थ्यांच्या भविष्याशी तडजोड नाही – पालकमंत्री नितेश राणे. सिंधुदुर्गनगरी : “सिंधुदुर्गातील प्रत्येक विद्यार्थी ही जिल्ह्याची खरी संपत्ती आहे. त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपण रोजगार, शिक्षण आणि विकासाच्या संधी निर्माण करीत असताना अमली पदार्थांचे संकट त्यांच्या आयुष्यावर काळी छाया टाकत असेल, तर…

पणदूरतिठा येथे महामार्गालगत अंड्यांचा खच; परिसरात दुर्गंधी

अंडी वाहतूक करणाऱ्या वाहनाचा अपघात की कोणी फेकून दिली ? कुडाळ : प्रतिनिधी मुंबई गोवा महामार्गावरील पणदूरतिठा येथील ब्रीज नजिक महामार्गालगत मोठ्या प्रमाणात कोंबड्यांच्या अंड्यांचा खच पडल्याचे आज सकाळी निदर्शनास आले. कुडाळकडे जाताना पणदूर ब्रीज सोडल्यानंतर हि अंडी टाकण्यात आली…

error: Content is protected !!