🇮🇳 विभाजन विभीषिका स्मृतिदिन 🇮🇳

१४ ऑगस्ट फाळणीच्या वेदनादायी स्मृतींना उजाळा… असंख्य निरपराधांच्या बलिदानाला विनम्र अभिवादन! भारताच्या इतिहासातील १४ ऑगस्ट १९४७ हा दिवस स्वातंत्र्याच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या देशासाठी जितका महत्त्वाचा होता, तितकाच तो वेदना, विस्थापन आणि मानवी शोकांतिकेचा काळ घेऊन आला. भारत-पाकिस्तान फाळणीच्या काळात लाखो…








