Category राजकीय

सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदायाच्या वतीने मा. आ. वैभव नाईक यांचा सत्कार

कणकवली: सिंधुदुर्ग जिल्हा ११ वा वारकरी संप्रदाय मेळावा व संतसेवा पुरस्कार वितरण सोहळा आचरेकर प्रतिष्ठान कणकवली येथे संपन्न झाला. या मेळाव्यास कुडाळ मालवणचे माजी आमदार वैभव नाईक यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. यावेळी जिल्हा वारकरी संप्रदायाच्या वतीने वैभव नाईक यांचा…

रुपाली ठोंबरेंच्या आरोपावर आव्हाडांचा पलटवार

बीडच्या मोर्चाआधी WhatsApp चॅट लीक नेमकी काय आहे लीक झालेली चॅट बीड: बीडमध्ये सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधात मुक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये सगळ्याच पक्षांचे नेते सहभागी झाले होते. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनीही मोर्चात सहभाग…

महिलांची अब्रू निघत राहते आणि सगळ्यांचे मनोरंजन होतं राहते

गेल्या दीड महिन्यांपासून माझ्यावर टीका अभिनेत्री प्राजक्ता माळी प्रसारमाध्यमांसमोर व्यक्त महाराष्ट्रातील राजकारण्यांना हे शोभत नाही मुंबई : बीडमधील हत्याप्रकरणाच्या राजकीय वादात मंत्री धनंजय मुंडेंचं नाव घेताना आमदार सुरेश धस यांनी काही महिला कलाकारांची नावे घेत परळीतील सांस्कृतिक कार्यक्रमाचा उल्लेख केला…

हिंदुत्वासाठी कार्य करताना माझ्यावर ३८ खटले दाखल आहेत. या खटल्यांचा मला अभिमान आहे

समृद्ध कोकण, विकसित कोकणासह आता “भगवे कोकण” असे मी म्हणेन: मंत्री नितेश राणे सावंतवाडी: येथील भोसले नॉलेज सिटी येथे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या ५९ व्या कोकण प्रांत अधिवेशनाच्या उद्घाटनप्रसंगी मत्स्य व बंदर विकासमंत्री नितेश राणे उपस्थित होते यावेळी बोलताना,हिंदू राष्ट्राला…

विधानसभा निवडणुकानंतर आता नगरपरिषद निवडणुकांच्या हालचालींना वेग

कुडाळ: विधानसभा निवडणुका झाल्यानंतर आता मंत्रीमंडळाचे वाटप देखील झाले आहे. त्यानंतर नगरपरिषद व नगरपंचायत तसेच पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकांच्या हालचालींना वेग आला आहे. वरिष्ठ पातळीवर याबाबत कामकाज सुरु झाल्याचे संकेत प्राप्त होत आहेत. याबाबत कोणतीही चर्चा किंवा तसे…

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एप्रिल २०२५ पर्यंत

नागपूर:ओबीसी आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात निर्णय दिला तर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रलंबित असलेल्या निवडणुका एप्रिल २०२५ पर्यंत होतील, असे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. ओबीसी आरक्षणबाबात सर्वोच्च न्यायालयात जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुनावणी होणार आहे, असेही…

वक्फ बोर्डाने सांगितलेला दावा हाणून पाडू

सर्व हिंदूंनी एकजुटता दाखवावी; मंत्री नितेश राणे यांचे प्रतिपादन वारकरी संप्रदायाची हिंदुत्व टिकून ठेवण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका मुंबई: केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार आहे. तर राज्यातही आता महायुतीचे शासन आले आहे. त्यामुळे राज्यातील हिंदूंनी आता बिलकुल न घाबरता धर्म रक्षणासाठी…

अनेक लोकांनी मला मंत्रिपद मिळू नये म्हणून प्रयत्न केला त्यांची मला कीव येते

आ.दीपक केसरकर यांचा टोला नेमका कोणाला? कुठल्याही मंत्र्याने केली नसतील एवढी कामं मी माझ्या मंत्रिपदाच्या काळात केली मंत्रिपदापेक्षाही वरच्या पदावर मी जाईन आ.केसरकर यांचा विश्वास कुडाळ: राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारा नंतर महायुती मधे अनेक नेते नाराज असल्याचं पाहायला मिळालं.यातच माजी मंत्री…

७३ हजार मतदारांनी माझ्यावर विश्वास दाखवला त्यासाठी मतदारसंघात काम करत राहणार – वैभव नाईक

कुडाळ येथील शिवसेना पक्षाच्या बैठकीस पदाधिकारी, शिवसैनिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद कार्यकर्त्यांकडून मिळालेल्या प्रेमाची आठवण करून देताना वैभव नाईक झाले भावुक

वैद्य सुविनय दामले यांच्या पत्राला माजी आमदार वैभव नाईक यांचे पत्रानेच प्रत्युत्तर

वैद्य सुविनय दामले यांच्या पत्राला माजी आमदार वैभव नाईक यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा आपल्यासाठी मात्र एक राजकीय पक्ष असेल पण माझ्यासाठी ते माझे कुटुंब असल्याचे माजी आमदार वैभव नाईक यांनी या म्हटले आहे. वैभव…

error: Content is protected !!