पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतलाय महाराष्ट्राचा धसका: शरद पवार

शरद पवारांची पंतप्रधान नरेंद्र मोदींवर बोचरी टीका मुंबई प्रतिनिधी: विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजल्यापासून सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे.अशातच मागच्या निवडणुकी मधे भाजपाला महाराष्ट्रात आपल्या सर्वाधिक जागा निवडून आणता आणल्या नाहीत हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले आहे. दरम्यान या सर्वाची जबाबदारी देवेंद्र…








