Category बातम्या

सकल मराठा समाज कट्टा तर्फे अभ्यासासाठी गरजू मुलीला देण्यात आला मोबाईल

कुडाळ प्रतिनिधी: सकल मराठा समाज कट्टा .दशक्रोशी तर्फे वराड गावातील आर्थिक दृष्ट्या गरीब परंतु अतिशय हुशार विध्यार्थिनी कु .सिध्दी राउत ही कुडाळ येथे बारावी सायन्स मध्ये शिक्षण घेत आहे परंतु तिच्याकडे अभ्यासा साठी अॕन्ड्राईन मोबाईल नव्हता .तीने सकल मराठा समाज…

काजू अनुदान योजनेला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

वैभववाडी प्रतिनिधी :फळबागायतदार संघाने काजू अनुदान योजनेला मुदतवाढीची मागणी केली होती. दरम्यान काजू उत्पादक शेतकऱ्यांसाठी राबवत असलेल्या काजू अनुदान योजनेला महाराष्ट्र राज्य काजू मंडळाने ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे उर्वरित शेतकऱ्यांनाही आता अर्ज करता येणार आहेत. हजारो शेतकरी वंचित…

क्रेडिट कार्ड शुल्कात बदल

मुंबई प्रतिनिधी: डिसेंबरमध्ये एलपीजी गॅस पासून क्रेडिट कार्ड पर्यंत नियम बदलले आहेत.आधार कार्ड फ्री अपडेटवरून अ‍ॅक्सिस बँक क्रेडिट कार्डमध्ये बदल होणार आहे. UIDAI कडून मोफत आधार अपडेटची मुदत 14 डिसेंबर रोजी संपत आहे, याशिवाय अ‍ॅक्सिस बँक या महिन्याच्या 20 डिसेंबरपासून…

मनसेच्या अविनाश जाधव यांचा निवडणूक पराभवानंतर मोठा निर्णय

मुंबई प्रतिनिधी: विधानसभा निवडणुकीत मनसेला राज्यात खातं देखील उघडता आलं नाही. गेल्यावेळी मनसेचा एक आमदार निवडून आला होता, मात्र यावेळी मनसेचे आमदार राजू पाटील यांचा देखील पराभव झाला. मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांचा देखील पराभव झाला.…

दहावी बारावी परीक्षेचे वेळापत्रकच नाही तर सर्व माहिती मिळणार “या” ॲपवर

कुडाळ प्रतिनिधी : दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी.आता केवळ वेळापत्रकच नाही तर राज्यमंडळाच्या दहावी-बारावी परीक्षेसंबंधी आवश्यक माहिती, परिपत्रके व अनुषंगिक सुविधा यासाठी मंडळाने मोबाईल ॲप विकसित केले असून, बोर्ड परीक्षेची माहिती मिळवणे यामुळे सुलभ झाले आहे. विद्यार्थी- पालक, शाळा, कर्मचारी…

शिवसेनेला गृहखातं पाहिजे का?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मोठा खुलासा मुंबई प्रतिनिधी: विधानसभा निवडणूक होऊन १० दिवस उलटून गेले तरी अजून महायुतीचा मुख्यमंत्री कोण हा प्रश्न सुटलेला नसून इतर महत्वाची खाती कोणाला मिळणार यावर अजूनही निर्णय झाले नाही आहेत त्यातच काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…

महावितरणकडून अभय योजनेला 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

वीजबिलाची थकबाकी भरा,अन्यथा… मुंबई प्रतिनिधी: महावितरण कडून अभय योजनेची मुदत वाढविण्यात आली आहे.मात्र जर वेळेत बिल भरले नाही तर थकबाकीदारांना कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. वीजबिलाच्या थकबाकीमुळे कायमस्वरूपी कनेक्शन तोडलेल्या घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक ग्राहकांसाठीच्या अभय योजनेला 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ…

लालपरीचा प्रवास महागणार?

मुंबई प्रतिनिधी: लालपरीचा प्रवास महागण्याची शक्यता आहे.14% भाडेवाढीचा प्रस्ताव एसटी महामंडळाने सरकार पुढे ठेवला असून आता नागरिकांच्या खिशाला कात्री लागणार आहे. मागील तीन वर्षांत भाडेवाढ करण्यात आली नाही, असे सांगत तब्बल 14.13 टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला असल्याची…

नव्या सरकारच्या पहिल्या अधिवेशनाची तारीख ठरली

विधानसभेत पहिल्यांदाच विरोधीपक्ष नेता नसेल. मुंबई प्रतिनिधी: नव्या सरकारच्या पहिल्या अधिवेशनाची तारीख ठरली महायुती सरकारच्या पहिल्या अधिवेशनाची तारीख ठरली आहे. नव्या सरकारचं पहिलं अधिवेशन नागपूरला 16 ते 21 डिसेंबर दरम्यान पार पडणार आहे. नव्याने निवडून आलेल्या सरकारचे पहिले हिवाळी अधिवेशन…

आनंदीबाई रावराणे महाविद्यालयात दोन-दिवसीय आंतरराष्ट्रीय बहुविद्याशाखीय परिषद संपन्न

वैभववाडी प्रतिनिधी: वैभववाडी येथील महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था मुंबई संचलित आनंदीबाई रावराणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील (PM- USHA) पीएम-उषा व (IQAC) अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्यावतीने दि. २९ व ३० नोव्हेंबर, २०२४ रोजी दोन दिवशीय “Innovations and Global Perspective on…

error: Content is protected !!