वीजबिलाची थकबाकी भरा,अन्यथा…
मुंबई प्रतिनिधी: महावितरण कडून अभय योजनेची मुदत वाढविण्यात आली आहे.मात्र जर वेळेत बिल भरले नाही तर थकबाकीदारांना कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. वीजबिलाच्या थकबाकीमुळे कायमस्वरूपी कनेक्शन तोडलेल्या घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक ग्राहकांसाठीच्या अभय योजनेला 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. योजनेंतर्गत थकबाकीवरील संपूर्ण व्याज आणि विलंब आकार माफ होणार आहे, त्यामुळे वाढीव मुदतीत ग्राहकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणने केले आहे. जागामालक, खरेदीदार किंवा ताबेदार यांनी वीजबिलाची थकबाकी रक्कम भरणे बंधनकारक आहे. रक्कम न भरल्यास कायदेशीर कारवाई मात्र होऊ शकते. अभय योजनेत मूळ बिलाच्या 30 टक्के रक्कम भरून उर्वरित 70 टक्के रक्कम सहा हप्त्यात भरण्याची सवलत आहे.
1
/
82
मला माझ्या गावाबद्दल सार्थ अभिमान, माझं गाव कोणत्याही अमिषाला बळी पडणार नाही
मोठ्या मताधिक्याने विजय निश्चित -शितल दळवी #sindhudurg #kudal
दादा साईल कामाला कुठेळी कमी पडणार नाही - आ. निलेश राणे | Nilesh Rane #nileshrane #kudal
मतदारांनी दिलेला विश्वास हाच माझ्या विजयाचा शुभसंकेत - अनंत पिळणकर #kankavali
आता निलेश राणे आमदार आहे; कोणीही वंचित राहणार नाही Nilesh Rane #nileshrane
आ. निलेश राणे यांनी भर व्यासपीठावरून दिला शब्द #nileshrane #kudal
सिंधुदुर्ग जिल्हा बॅंक माजी अध्यक्ष सतिश सावंत यांच्यावर वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव
पावशी मतदारसंघ राज्यातील एक आदर्श मतदारसंघ व्हावा यासाठी प्रयत्न करणार - दादा साईल #kudal
अजित दादांच्या निधनाने महाराष्ट्राची मोठी हानी - अनंत पिळणकर
सिंधुदुर्ग जिल्हा बॅंक माजी अध्यक्ष सतिश सावंत यांच्यावर वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव
वैभव नाईक यांनी वाहिली अजित पवार यांना श्रद्धांजली | Vaibhav Naik #vaibhavnaik #ajitpawar
अजित दादांच्या अकाली एक्झिटमुळे महाराष्ट्राची मोठी हानी - काका कुडाळकर #kudal #ajitpawar
1
/
82


Subscribe









