Category बातम्या

सागरी किनारपट्टीच्या मत्स्योत्पादक राज्यांच्या दुसऱ्या बैठकीचेकेंद्रीय मत्स्यव्यवसाय मंत्री राजीव रंजन यांच्या हस्ते उद्घाटन

मुंबई – देशातील सागरी मासेमारीच्या संधी, आव्हाने आणि समस्या याविषयावर सागरी किनारपट्टीची 9 राज्य आणि 4 केंद्रशासित प्रदेशांची एकत्रिक बैठक आज येथील हॉटेल ताज पॅलेस येथे संपन्न झाली. या बैठकीचे उद्घाटन केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन व ग्रामविकास मंत्री राजीव रंजन सिंग…

मत्स्योत्पादनामध्ये क्रमांक एकचे राज्य होण्याची महाराष्ट्रामध्ये क्षमता- केंद्रीय मत्स्यव्यवसाय मंत्री राजीव रंजन सिंह

देशाचे मत्स्योत्पादन वाढवण्यासाठी सर्व राज्यांनी सहकार्याने काम करण्याची गरज व्यक्त किनारपट्टी वरील मच्छीमारांच्या घरांच्या निर्मितीसाठी केंद्राने भूमिका घ्यावी – मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे मुंबई – मत्स्योत्पादनात देशात आज आंध्रप्रदेशचा वाटा 32 टक्क्यांचा आहे. तर महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर असून 13 टक्के…

पिंगुंळी विभागातील प्राथमिक शाळेतील विद्यार्थी व शिक्षक यांचा स्नेहमेळावा!

लोकप्रतिनिधी म्हणून आपल्या भागात सदैव कार्यरत राहाण्याची धडपड माजी पंचायत समिती सदस्य गंगाराम सडवेलकर करीत आहेत,,,,, शिवसेना नेते अतुल बंगे! माजी पंचायत समिती सदस्य गंगाराम सडवेलकर गेली पंधरा वर्षे आपल्या पिंगुंळी विभागात प्राथमिक शिक्षक व विद्यार्थी यांचा स्नेह मेळावा निस्वार्थी…

नगरपंचायत वैभववाडी व वैभववाडी महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने “सेवा हक्क दिनकृती” कार्यक्रम संपन्न

वैभववाडी : सामाजिक बांधिलकी आणि नागरी सहभाग वाढविण्याच्या उद्देशाने वैभववाडी नगरपंचायतच्या वतीने मुख्याधिकारी श्री.प्रतिक थोरात यांच्या नेतृत्वाखाली “सेवा हक्क दिनकृती” हा विशेष कार्यक्रम संपन्न झाला. या उपक्रमाचे आयोजन वैभववाडी येथील आनंदीबाई रावराणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना…

ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या अकार्यक्षम अधिकाऱ्यांमुळेच जिल्ह्यात जलजीवन मिशन योजनेचा बट्ट्याबोळ..!

गावागावातील जल जीवन मिशनची अर्धवट कामे ग्रामपंचायतींनी हस्तांतरित करून घेण्यासाठी अधिकाऱ्यांकडून दबाव..? प्रसाद गावडेंचा गंभीर आरोप जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या अकार्यक्षम व भ्रष्ट प्रवृत्तीच्या अधिकाऱ्यांमुळेच जिल्ह्यातील जलजीवन मिशन अंतर्गत योजनांच्या कामांचा पूर्णतः बट्ट्याबोळ झालेला असून जिल्ह्यातील जनता लाभापासून वंचित…

चेंदवण येथील श्री देवी माऊली माध्यमिक विद्यालयातील विदर्थ्यांनी अनुभवले अवकाशातील अंतरंग

सावंत फौंडेशन संचालित डॉ. रमेश सावंत स्मृती विज्ञान केंद्र कळसुली (श्रीनगर )तालुका कणकवली जिल्हा ‘सिंधुदुर्ग . संस्था सिंधुदुर्ग विभाग आयोजित जिल्ह्यातील शालेय विध्यार्थ्यांसाठी विज्ञानाची ओढ निर्माण करण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करत असते. विविध शैक्षणिक आणि सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन दरवर्षी या…

बांदा येथे झालेल्या अपघातात वृद्धाचा जागीच मृत्यू

बांदा : अज्ञात वाहनाने मागून धडक दिल्यामुळे बांदा-सटमटवाटी येथे झालेल्या अपघातात डेगवे येथील वृद्धाचा जागीच मृत्यू झाला. उत्तम दत्ताराम पडवळ (वय ६७) असे त्यांचे नाव आहे. गंभीर बाब म्हणजे धडकेनंतर ते सुमारे दहा ते पंधरा फूट फरफटत गेले. ही घटना…

कुडाळ येथे अपघातात जखमी झालेल्या इसमाचे उपचारादरम्यान निधन

मुंबई- गोवा महामार्गावर कुडाळ काळपनाका येथील ओव्हरब्रिजवर गेल्या बुधवारी 16 एप्रिल रोजी दुचाकी आणि रोडरोलर यांच्यात झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेले दुचाकीस्वार रवींद्र भास्कर बागकर (वय 65 वर्षे, रा. नेरूरपार बांधीवडेकर टेम्ब, ता. कुडाळ) यांचे गोवा बांबुळी येथे उपचारादरम्यान आज…

दत्तराज मित्रमंडळ आयोजित छत्रपती शिवाजी महाराज जयंती महोत्सव २०२५

कुडाळ : मंगळवार दिनांक २९ एप्रिल २०२५ रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ७.३० : छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे विधिवत पूजन सकाळी ९.०० : प्रसाद वाटप सायं. ७.०० : फॅन्सी ड्रेस स्पर्धा (शिवचरित्रावर…

मागासवर्गीय एज्यूकेशन सोसायटी संचलित, प. पू. आप्पासाहेब पटवर्धन माध्य.विद्यालय मांडकुली- केरवडे हायस्कूलचे घवघवीत यश इयत्ता आठवीतील दोन विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र .

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत प्रशालेचे उज्वल यश ०९ फेब्रुवारी २०२५ रोजी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत प.पू. आप्पासाहेब पटवर्धन माध्य विद्यालय मांडकुली- केरवडे हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी उज्वल…

error: Content is protected !!