रत्नागिरीत १३ बांगलादेशी ताब्यात?

वैध कागदपत्रांशिवाय जून महिन्यापासून वास्तव्य रत्नागिरी प्रतिनिधी: सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रत्नागिरी तालुक्यातून खळबळजनक बातमी समोर आली आहे.तब्बल जून महिन्यांपासून चिरेखानित अवैधरीत्या राहणाऱ्या १३ बांगलादेशी नागरिकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. रत्नागिरी दहशतवाद विरोधी शाखेने ही मोठी कारवाई केली आहे.रत्नागिरी तालुक्यातील नाखरे…








