कणकवली शहरात भटक्या जनावरांचा धुडगूस

वाहनांचे होतंय मोठं नुकसान नागरिकांकडून प्रशासनाकडे तातडीच्या कारवाईची मागणी कणकवली : शहरात वाढत्या भटक्या जनावरांच्या संख्येमुळे नागरिक त्रस्त झाले असून वाहनधारकांमध्ये मोठी भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रस्त्याच्या कडेला अथवा हायवेसह शहरातील विविध ठिकाणी उभी असलेली वाहने ही जनावरे धडक…








