कणकवली प्रतिनिधी: कोळोशी वरची वाडी येथील मुंबई येथील पोलिस कर्मचारी विनोद मधूकर आचरेकर यांचा राहत्या घरात खून करण्यात आला आहे. याबाबत पोलिस पाटील संजय गोरूले यांना घटनेची माहीत मिळताच पोलिसांना खबर दिली आहे.. विनोद आचरेकर कोळोशी गावी त्यांच्या रहात्या घरी…
मंत्री उदय सामंत यांच्या वक्तव्याने नवा ट्विस्ट विरोधी पक्षनेतेही बनवू न शकणाऱ्यांनी आता एकनाथ शिंदे यांच्यावर बोलू नये. मुंबई ब्युरो: एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा दावा सोडल्याची चर्चा राज्यभरात झाली. दरम्यान शिवसेना नेते उदय सामंत यांनी यावर प्रतिक्रिया दिल्याने राजकीय…
मुंबई ब्युरो: मुंबईमध्ये मध्य रेल्वेकडून दादर रेल्वे स्थानकामध्ये आज २७ नोव्हेंबर पासून दोन प्लॅटफॉर्मच्या क्रमांकामध्ये बदल करण्यात आले आहे. काय आहेत बदल?आता फलाट क्रमांक १० हा ९A होणार आहे, तर फलाट क्रमांक १०A हा १० होणार आहे. यामध्ये नव्या रचनेनुसार,…
वैभववाडी प्रतिनिधी: वैभववाडी येथील महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था मुंबई संचलित आनंदीबाई रावराणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील (PM- USHA) पीएम-उषा अंतर्गत, (IQAC) अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्यावतीने दि. २९ व ३० नोव्हेंबर, २०२४ रोजी दोन दिवशीय “Innovations and Global Perspective on…
माजी उपसरपंच गुरुदास गवंडे यांच्या प्रयत्नांना यश बांदा प्रतिनिधी: निगुडे ग्रामपंचायतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय विभाग सिंधुदुर्ग यांच्याकडे मागासवर्गीय वस्तीत ओपन जिमची मागणी केली होती. व प्रस्ताव सादर केला होता. तत्कालीन शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या निधीतून मागासवर्गीय वस्तीत…
सिंधुदुर्ग नगरी प्रतिनिधी: सिंधुरत्न समृद्ध योजना सन 2024-25 अंतर्गत गणपती शाळा सक्षमीकरण योजनेंतर्गत मंजूर 3 कोटी निधीतून जिल्ह्यातील 1500 लाभार्थीना माती मळणी यंत्र व कलर स्प्रे गन खरेदी करण्यासाठी अर्थसहय्य दिले जाणार आहे. जिल्ह्यातील मूर्तिकारांकडून मोठा प्रतिसाद सिंधुरत्न समृद्ध योजनेअंतर्गत…
सिंधुदुर्ग जिल्हा बँक संचालक मनीष दळवी यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी सिंधुदुर्ग नगरी प्रतिनिधी : सिंधुदुर्ग बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे पीक विमा योजनेसाठी मुदतवाढ देण्याची मागणी केली आहे.हवामान आधारित फळ पीक विमा नोंदणीसाठी सध्यस्थितीत पीक विमा पोर्टलवर पोट खराब क्षेत्र…
उद्योग मंत्री आ.उदय सामंत यांचे वक्तव्य रिफायनरी बाबत आमची भूमिका स्थानिकां सोबत रत्नागिरी प्रतिनिधी : कित्तेक वर्ष वादाच्या भोवऱ्यात असलेल्या रत्नागिरी येथील बरासू रिफायनरी प्रकलपाबाबत उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आपण रिफायनरी जबरदस्तीने लोकांवर लादनार नसल्याचं वक्तव्य केलं आहे .…
आ.दीपक केसरकर यांनी केले काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कौतुक मुंबई प्रतिनिधी: नवे मुख्यमंत्री कोण हा वाद आता मिटला असून देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर आता शिक्कामोर्तब झाले आहे.काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन आपण केंद्र जो निर्णय…
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सूचक वक्तव्य मुंबई प्रतिनिधी: राज्यात विधानसभा निवडणुकी नंतर जसे नवे मुख्यमंत्री कोण हा वाद आहे तसाच मंत्रिमंडळ स्थापनेचा सुद्धा वाद असल्याचं चित्र दिसत आहे.मुख्यमंत्री पदाबाबत सूचक वक्तव्य, नाराजी ह्या सगळ्या नाट्यमय घडामोडी झाल्यानंतर आता देवेंद्र फडणवीस…