कोंडूरा गावातील कर्णबधीर शाळेतील मतीमंद मुलांना खाऊ वाटप सावंतवाडी: आज ९ मार्च दिनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी स्वबळावर स्थापन केलेल्या हिंदुसाठी महाराष्ट्रातील मराठी साठी आणि मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी झगडत पक्षाला आज १९ वर्ष पुर्ण झाली. त्यामुळे…
अडीअडचणी , समस्या मार्गी लावण्या बाबत पालकमंत्री नितेश राणे यांचे आश्वासन सिंधुदुर्ग नगरी: सिंधुदुगनगरी येथे जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री कक्ष उद्घाटनानंतर कोकण रेल्वे प्रवासी समिती अध्यक्ष प्रकाश पावसकर व जिल्हा समन्वयक नंदन वेंगुर्लेकर यांनी मंत्री नितेश राणे यांची भेट घेऊन कोकण…
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही भागात अजूनही ई-केवायसी प्रक्रिया अपूर्ण ब्युरो न्यूज: राज्य शासनाने स्वस्त धान्य योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांसाठी ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया सक्तीची केली आहे.मात्र अद्यापही बहुतेक जिल्ह्यांमध्ये ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण झाली नाही आहे. गेल्या सहा महिन्यांपासून हा उपक्रम राबवला जात…
रोहिणी खडसे यांची राष्ट्रपतींकडे मागणी “त्या” पत्राची होतेय चर्चा ब्युरो न्यूज: आज महिला दिन या दिनाचे औचित्य साधून महिलांचा सत्कार,त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.तसेच त्यांच्यासाठी विविध कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आले आहेत.मात्र महिला खरंच सुरक्षित आहेत का? अगदी ४,५ महिन्याच्या…
रेल्वेने घेतला मोठा निर्णय मुंबई: अलीकडचे प्रयागराज चेंगराचेंगरी प्रकरणामुळे अनेक लोकांना रेल्वे स्थानकावर आपला जीव गमवावा लागला आहे.या गोष्टीचा विचार करता रेल्वेने एक मोठा निर्णय घेतला आहे.भारतीय रेल्वे प्लॅटफॉर्मवरील नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. ज्या प्रवाशांचे तिकीट कन्फर्म झाले आहे,…
दोन्ही महिन्यांचा हप्ता एकत्र नाहीच ब्युरो न्यूज: ८ मार्च महिला दिनाचे औचित्य साधून लाडक्या बहिणींना फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे पैसे एकदम मिळतील अशी घोषणा मंत्री आदिती तटकरे यांनी केली होती.मात्र अजूनही काही लाडक्या बहिणी दुसऱ्या हप्त्याच्या प्रतिक्षेत आहेत.आता लाडक्या बहिणींना…
गरज असेल तरच बाहेर पडा,हवामान खात्याचा इशारा मुंबई: सध्या संपूर्ण महाराष्ट्रात उष्णतेने कहर केला आहे.वातावरणातील रोज होणाऱ्या बदलांमुळे उष्माघाताचं प्रमाण वाढलं आहे.दरम्यान मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यामध्ये रविवारी, सोमवार आणि मंगळवारी उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. माजी हवामान अधिकारी…
सिंधू दर्पण: महिला दिन विशेष असं काय लिहावं खूप विचार केला मात्र रोजच्या सारखं मधाळ, ऐकाव वाटेल असं काही सुचलंच नाही. आता तुम्हा सर्वांनाच प्रश्न पडला असेल की साक्षात आदिशक्ती,आई,बहिण,मुलगी,अशी कित्तेक नाती निभावणारी स्त्री या स्त्रीचं महात्म्य एवढ आहे की…
पालघर: गुजरात किनाऱ्याजवळ झालेल्या बोट अपघातात पालघर जिल्ह्यातील घोलवड येथील चार मच्छिमारांचा मृत्यू झाला, तर इतर दोघांना गुजरात अधिकाऱ्यांनी वाचवले, असे पालघरमधील घोलवड पोलिस ठाण्याने सांगितले. चार मच्छिमारांचा मृत्यू गुजरात किनाऱ्याजवळ बोट अपघातात पालघरमधील चार मच्छिमारांचा मृत्यू झाला, तर गुजरात…
राज्यातील शाळांमध्ये एकच वेळापत्रक होणार लागू ब्युरो न्यूज: राज्यातील विद्यार्थी आणि पालकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. शाळांच्या वेळेत बदल करण्यात आला असून आता राज्यातील शाळांमध्ये एकच वेळापत्रक लागू करण्यात येणार आहे. सर्व शाळांमध्ये एकवाक्यता असावी. विद्यार्थ्यांच्या अध्ययनासाठी उपलब्ध वेळेचा पुरेपूर उपयोग…