रेल्वे प्लॅटफॉर्म वर आता फक्त “ह्याच” लोकांना थांबता येणार

रेल्वेने घेतला मोठा निर्णय मुंबई: अलीकडचे प्रयागराज चेंगराचेंगरी प्रकरणामुळे अनेक लोकांना रेल्वे स्थानकावर आपला जीव गमवावा लागला आहे.या गोष्टीचा विचार करता रेल्वेने एक मोठा निर्णय घेतला आहे.भारतीय रेल्वे प्लॅटफॉर्मवरील नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. ज्या प्रवाशांचे तिकीट कन्फर्म झाले आहे,…








