Sindhudarpan

Sindhudarpan

रेल्वे प्लॅटफॉर्म वर आता फक्त “ह्याच” लोकांना थांबता येणार

रेल्वेने घेतला मोठा निर्णय मुंबई: अलीकडचे प्रयागराज चेंगराचेंगरी प्रकरणामुळे अनेक लोकांना रेल्वे स्थानकावर आपला जीव गमवावा लागला आहे.या गोष्टीचा विचार करता रेल्वेने एक मोठा निर्णय घेतला आहे.भारतीय रेल्वे प्लॅटफॉर्मवरील नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. ज्या प्रवाशांचे तिकीट कन्फर्म झाले आहे,…

लाडक्या बहिणी दुसऱ्या हप्त्याच्या प्रतिक्षेत

दोन्ही महिन्यांचा हप्ता एकत्र नाहीच ब्युरो न्यूज: ८ मार्च महिला दिनाचे औचित्य साधून लाडक्या बहिणींना फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे पैसे एकदम मिळतील अशी घोषणा मंत्री आदिती तटकरे यांनी केली होती.मात्र अजूनही काही लाडक्या बहिणी दुसऱ्या हप्त्याच्या प्रतिक्षेत आहेत.आता लाडक्या बहिणींना…

रविवारी,सोमवारी,मंगळवारी कोकणात उष्णतेची लाट

गरज असेल तरच बाहेर पडा,हवामान खात्याचा इशारा मुंबई: सध्या संपूर्ण महाराष्ट्रात उष्णतेने कहर केला आहे.वातावरणातील रोज होणाऱ्या बदलांमुळे उष्माघाताचं प्रमाण वाढलं आहे.दरम्यान मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यामध्ये रविवारी, सोमवार आणि मंगळवारी उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. माजी हवामान अधिकारी…

संस्कृती की विकृती…महिला दिन विशेष

सिंधू दर्पण: महिला दिन विशेष असं काय लिहावं खूप विचार केला मात्र रोजच्या सारखं मधाळ, ऐकाव वाटेल असं काही सुचलंच नाही. आता तुम्हा सर्वांनाच प्रश्न पडला असेल की साक्षात आदिशक्ती,आई,बहिण,मुलगी,अशी कित्तेक नाती निभावणारी स्त्री या स्त्रीचं महात्म्य एवढ आहे की…

गुजरात मधील बोट अपघातात कोकणातील ४ मच्छीमारांचा मृत्यू

पालघर: गुजरात किनाऱ्याजवळ झालेल्या बोट अपघातात पालघर जिल्ह्यातील घोलवड येथील चार मच्छिमारांचा मृत्यू झाला, तर इतर दोघांना गुजरात अधिकाऱ्यांनी वाचवले, असे पालघरमधील घोलवड पोलिस ठाण्याने सांगितले. चार मच्छिमारांचा मृत्यू गुजरात किनाऱ्याजवळ बोट अपघातात पालघरमधील चार मच्छिमारांचा मृत्यू झाला, तर गुजरात…

८ वी ते ९ वी च्या परीक्षांबाबत महत्वाचा निर्णय

राज्यातील शाळांमध्ये एकच वेळापत्रक होणार लागू ब्युरो न्यूज: राज्यातील विद्यार्थी आणि पालकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. शाळांच्या वेळेत बदल करण्यात आला असून आता राज्यातील शाळांमध्ये एकच वेळापत्रक लागू करण्यात येणार आहे. सर्व शाळांमध्ये एकवाक्यता असावी. विद्यार्थ्यांच्या अध्ययनासाठी उपलब्ध वेळेचा पुरेपूर उपयोग…

बारावीच्या मराठीच्या पेपर मध्ये तब्बल १४ चुका

परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ बेळगाव: दहावी बारावीच्या परीक्षा चालू झाल्यापासूनच कॉपी मुक्त परीक्षेचा कितीही आटापिटा केला तरी फज्जा उडालाच. दरम्यान सध्या बारावीच्या परीक्षा चालू आहेत.मंगळवारी झालेल्या बारावी मराठी विषयाच्या प्रश्नपत्रिकेत अनेक चुका असल्यामुळे परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचा गोंधळ झाला आहे. तसेच…

कणकवलीत एसटी कामगार संघटनेकडून प्रलंबित मागण्यांबाबत निदर्शने

कणकवलीः महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील कामगार संघटनेच्यावतीने बुधवारी कणकवली कामगारांच्या प्रलंबित मागण्यांबाबत शासन व एसटी प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी मान्यताप्राप्त एसटी बसस्थानकात निदर्शने करण्यात आली. यावेळी पदाधिकारी व एसटी कामगारांनी जोरदार घोषणाबाजी केली. महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष तथा…

मोठी बातमी…500 रुपयांची स्टॅम्प ड्यूटी आता माफ

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा कोणत्या प्रतिज्ञापत्रांसाठी निर्णय लागू?:जाणून घ्या मुंबई: लाखो विद्यार्थ्यांसह कोट्यवधी नागरिकांना दिलासा मिळणारा निर्णय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला आहे . राज्यातील शासकीय कार्यालयात दाखल कराव्या लागणाऱ्या प्रतिज्ञापत्रकासाठी जोडावं लागणार 5oo रुपयांचं मुद्रांक शुल्क…

लाडक्या बहिणींना कधी मिळणार पैसे,किती असेल हप्ता?

मंत्री आदिती तटकरे यांची मोठी घोषणा ब्युरो न्यूज : महाराष्ट्रात महायुतीचं सरकार पुन्हा येण्याच्या आधीपासून चर्चेत आलेली योजना म्हणजे लाडकी बहीण योजना. या योजनेच्या पुढील हप्त्याबाबत एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. महिला दिन म्हणजेच ८ मार्चच्या आधी ७ मार्चच्या…

error: Content is protected !!