रविवारी,सोमवारी,मंगळवारी कोकणात उष्णतेची लाट

गरज असेल तरच बाहेर पडा,हवामान खात्याचा इशारा मुंबई: सध्या संपूर्ण महाराष्ट्रात उष्णतेने कहर केला आहे.वातावरणातील रोज होणाऱ्या बदलांमुळे उष्माघाताचं प्रमाण वाढलं आहे.दरम्यान मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यामध्ये रविवारी, सोमवार आणि मंगळवारी उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. माजी हवामान अधिकारी…








