Category महाराष्ट्र

100 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा मोहिमेचा निकाल जाहीर

ICDS विभाग ठरला अव्वल पालघरचे पोलीस अधीक्षक ठरले राज्यात सर्वोत्तम अन्न-नागरी पुरवठा विभागाची ढिसाळ कामगिरी ब्युरो न्यूज: राज्यात महायुती सरकार आल्यानंतर प्रशासकीय कामकाजात अनेक महत्वाचे बदल करण्यात आले.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पदभार स्वीकारताच 100 दिवसांची कार्यालयीन सुधारणा मोहीम हाती घेतली.…

कोकण रेल्वेचा स्लीपर डब्यांबाबत मोठा निर्णय

ब्युरो न्यूज: कोकण रेल्वेने स्लीपर डब्यांबाबत मोठा निर्णय घेतला आहे. यामध्ये आता रेल्वे मार्गावर धावणाऱ्या दोन रेल्वेच्या स्लीपर डब्यांमध्ये कपात करणेत आली आहे. काय आहे सविस्तर वृत्त? कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या २ गाड्यांच्या रेकचे रूपांतर आधुनिक दर्जाच्या एलएचबी रेक मध्ये…

कुडाळात डंपर वाहतुकीवर पोलिसांची कारवाई…

आठवडा बाजाराचे निमित्त… कारवाईचे कौतुक, पण सातत्य आवश्यक… कुडाळ : कुडाळच्या आठवडा बाजाराचे औचित्य साधून कुडाळ पोलिसांनी आज मुख्य रस्त्यावरून होणाऱ्या डंपर वाहतुकीवर कारवाई केली. कारवाई झालेले बहुतेक डंपर हे गोवा पासिंगचे आहेत. कुडाळ पोलीस ठाण्यासमोरच वाहतूक पोलीस ज्योती रायशिरोडकर…

शेतकऱ्यांचे अर्थकारण बदलण्यासाठी तुम्ही प्रयत्न केले पाहिजेत

आ. निलेश राणे यांच्या कृषी अधिकाऱ्यांना सूचना कुडाळ : मी स्वतः शेतात उतरलो नसलो तरी शेतीचे अर्थकारण कसे सुधरावे यामध्ये मला रस आहे. असे प्रतिपादन आमदार निलेश राणे यांनी करून कृषी विभागाच्या प्रत्येक अधिकारी कर्मचारी यांनी शेतकऱ्यापर्यंत जाऊन त्यांना काय…

श्री स्वामी समर्थ मठ मसदे वडाचापाट या मठामध्ये श्री स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथी

‌‌ शनिवार दि. २६ एप्रिल २०२५ रोजी संतोष हिवाळेकर/ पोईप श्री श्री १०८ महंत मठाधीश प.पू. सद्गुरू श्री गावडेकाका महाराज यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या झालेल्या श्री सद्गुरू भक्त सेवा ‌न्यास, रजि कुडाळ माडयाची वाडी संलग्न असलेल्या श्री स्वामी समर्थ मठ मसदे…

आ. निलेश राणेंची कार्यतत्परता; एका महिन्याच्या आत सोडवला कविलकाटे ग्रामस्थांचा पाण्याचा प्रश्न

नगरसेवक अभिषेक गावडे यांचा पाठपुरावा कुडाळ : कुडाळ येथील कविलकाटे भागात पाणीटंचाईचा प्रश्न सतत भेडसावत होता. व्होल्टेज कमी पडत असल्यामुळे शेतीला पाणी पुरवताना नागरिकांचे हाल होत होते. ग्रामस्थांनी ही बाब कुडाळचे नगरसेवक अभिषेक गावडे यांच्या कानावर घातली. अभिषेक गावडे यांनी…

काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मालवणातील मुस्लिम बांधवांकडून निषेध

काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याबाबत आज मालवणातील मुस्लिम बांधवांनी तहसील प्रशासनाला निवेदन सादर करत या भ्याड हल्ल्याचा निषेध व्यक्त केला. आम्ही भारतीय मुस्लीम समाज या देशाच्या एकतेच्या बाजूने उभे आहोत, या हल्ल्यातील दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी…

जिल्हा नियोजनाचा पाच टक्के निधी मत्स्य आणि मत्स्य विकासासाठी राखीव ठेवण्याचा निर्णय;पालकमंत्री नितेश राणे

पहिल्या १२० दिवसांत मच्छीमारांसाठी स्वतंत्र अंमलबजावणी कक्ष, पूर्ण किनारपट्टीवर ड्रोन कॅमेरा आणि आता मत्स्य व्यवसायाला कृषी शेतीचा दर्जा एवढे निर्णय घेतले आहेत. यापुढे जिल्हा नियोजनाचा पाच टक्के निधी मत्स्य आणि मत्स्य विकास यासाठी राखीव ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याचा…

error: Content is protected !!