नौकेवर तांडेलसह 4 खलाशी होते रत्नागिरी : समुद्रातील अनधिकृत मासेमारीला आळा घालण्याचे निर्देश मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिल्यानंतर रत्नागिरीचे मत्स्य व्यवसाय खाते ऐक्शन मोड वर आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून दापोली तालुक्यातील लाडघर-बुरोंडी समुद्रामध्ये सोमवारी…
कोकण साठी अर्थसंकल्पात काय तरतूद: जाणून घ्या ब्युरो न्यूज: आज संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून होते ते राज्याच्या अर्थसंकल्पावर.महायुतीच्या या अर्थसंकल्पात शेतकरी,सामान्य माणूस,महिला,बालक यांसाठी काय काय तरतुदी केल्या आहेत याकडे सर्वांचेच लक्ष लागून होते.दरम्यान या अर्थसंकल्पात कोकणच्या विकासासाठी काय तरतुदी केल्या…
नौकेवरील 8-9 लाखांचे एलईडी साहित्य जप्त जप्त केलेली नौका मिरकरवाडा बंदरात रत्नागिरी : राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी अनधिकृत मासेमारीवर अंकुश आणण्यासाठी विशेष लक्ष दिले आहे. त्यानुसार कार्यान्वित झालेल्या रत्नागिरीच्या मत्स्य व्यवसाय विभागाने अवघ्या १२ तासात…
ब्युरो न्यूज: उन्हाळी सुट्ट्यांसाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी कोकण रेल्वेने विविध मार्गांवर स्पेशल गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या शिमग्यासाठी कोकणात जाणाऱ्यांचा ओघ पाहायला मिळत आहे. वाढती गर्दी लक्षात घेता कोकण रेल्वेने विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला. कधी आणि कुठली स्पेशल गाडी?…
रत्नागिरी : मच्छीमारी व्यवसायाला चालना मिळावी आणि मच्छिमारांच्या जीवनमानात सुधारणा व्हावी यासाठी शासन अनेक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देत आहे. त्यामुळे पायाभूत सुविधांची कामे गतीने करावीत असे निर्देश मंत्री नितेश राणे यांनी दिले. रत्नागिरी व रायगड जिल्ह्यातील मत्स्यव्यवसायिकांच्या व बंदरांच्या…
श्री धुतपापेश्वर चरण सेवा मंडळ राजापूर यांचे वतीने सागर खडपे यांची संकल्पना राजापूर : श्री धुतपापेश्वर चरण सेवा मंडळ राजापूर यांचे वतीने सागर खडपे यांचे संकल्पनेतून श्री देव धुतपापेश्वर मुख दर्शन थेट प्रक्षेपण राजापूर जवाहर चौक येथे दरवर्षीप्रमाणे करण्यात येते…
मात्र मुंबई बाजारात सिंधुदुर्ग हापूसचे वर्चस्व आंबा उत्पादन जेमतेम २५ ते ३० टक्क्यांपर्यंत मर्यादित सिंधुदुर्ग: बदलत्या हवामानामुळे आंबा उत्पादन जेमतेम २५ ते ३० टक्क्यांपर्यंतच मर्यादित राहील, असा अंदाज बागायतदारांनी व्यक्त केला आहे. कमी उत्पादनामुळे आंब्याच्या किमतीत मोठी वाढ होण्याची शक्यता…
रत्नागिरी: राजकीय वर्तुळात राजन साळवी शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चेला उधाण आणि त्यानंतर सामंत बंधूंचा विरोध अशा अनेक चर्चा आपण ऐकल्या आहेत.मात्र त्यानंतर राजन साळवी यांचा शिवसेनेत प्रवेश झाला देखील आणि सामंत बांधुनी याला पाठिंबा दिला देखील.आता चर्चा आहे ती…
उन्हाळे येथील अनधिकृत खोका हटवला मुंबई – गोवा महामार्गावरील पिकअप शेडला ठरत होता अडथळा राजापूर : मुंबई – गोवा महामार्गावरील उन्हाळे गंगातीर्थ फाट्यानजीक असलेल्या दुकान खोक्यामुळे पिकअप शेडचे काम रखडले होते. अखेर राज्याचे मत्स्य व बंदरविकास मंत्री व रत्नागिरी जिल्ह्याचे…
राजापूर : सर्व सामान्य जनतेशी निगडीत कोणतीही समस्या असो वा काम.. माजी खासदार आणि मालवण कुडाळचे आमदार निलेश राणेंना कळले आणि ते झाले नाही असे कधीच होत नाही. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाच्या कामातील ठेकेदाराची मनमानी, प्रशासनाची दिरंगाई आणि रखडलेले…