Category रत्नागिरी

खासदारकी बाबत किरण सामंत यांचं मोठ वक्तव्य

रत्नागिरी: राजकीय वर्तुळात राजन साळवी शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चेला उधाण आणि त्यानंतर सामंत बंधूंचा विरोध अशा अनेक चर्चा आपण ऐकल्या आहेत.मात्र त्यानंतर राजन साळवी यांचा शिवसेनेत प्रवेश झाला देखील आणि सामंत बांधुनी याला पाठिंबा दिला देखील.आता चर्चा आहे ती…

मंत्री नितेश राणे यांच्या सूचनेनंतर महामार्गावरील पीकअप शेडचे काम मार्गी

उन्हाळे येथील अनधिकृत खोका हटवला मुंबई – गोवा महामार्गावरील पिकअप शेडला ठरत होता अडथळा राजापूर : मुंबई – गोवा महामार्गावरील उन्हाळे गंगातीर्थ फाट्यानजीक असलेल्या दुकान खोक्यामुळे पिकअप शेडचे काम रखडले होते. अखेर राज्याचे मत्स्य व बंदरविकास मंत्री व रत्नागिरी जिल्ह्याचे…

आ. निलेश राणेंच्या पाठपुराव्याने राजापुरात प्रवासी मार्ग निवाऱ्याची कामे सुरू

राजापूर : सर्व सामान्य जनतेशी निगडीत कोणतीही समस्या असो वा काम.. माजी खासदार आणि मालवण कुडाळचे आमदार निलेश राणेंना कळले आणि ते झाले नाही असे कधीच होत नाही. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाच्या कामातील ठेकेदाराची मनमानी, प्रशासनाची दिरंगाई आणि रखडलेले…

ठाकरेंचा कोकणातील आणखी एक बडा नेता शिंदे गटाच्या वाटेवर ?

रत्नागिरी : शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांनी दावोस दौऱ्यात ऑपरेशन टायगरची घोषणा केली होती. त्यानंतर आता उद्धव ठाकरे गटाला धक्क्यावर धक्के बसत आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत. त्यात राजन साळवी यांच्या प्रवेशाने पहिला धक्का देण्यात शिंदे गट यशस्वी…

कोकणातील या नेत्याचा शिवसेना (उबाठा) पक्षाला जय महाराष्ट्र

राजापूर (प्रतिनिधी): ठाकरे गटाचे राजापूरचे माजी आमदार राजन साळवी यांनी बुधवारी पक्षातील उपनेतेपदाचा राजीनामा दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून राजन साळवी हे ठाकरे गटातून बाहेर पडणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. राजन साळवी यांनी उपनेतेपदाचा राजीनामा दिल्याने त्यांच्या शिंदे गटातील पक्षप्रवेशावर…

शिवसेनेच्या (ठाकरे गट) नेत्याचा उपनेते पदाचा राजीनामा

रत्नागिरी : कोकणातील शिवसेना नेते तथा माजी आमदार राजन साळवी यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या उपनेते पदाचा राजीनामा दिला आहे. गेल्या अनेक दिवसापासून ते ठाकरे गटात नाराज असल्याच्या चर्चा आहे. त्यांनी आता उपनेतेपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे ते आता ते…

देवगड येथील मत्स्य महाविद्यालयासाठी तातडीने हालचाली

दापोली कृषी विद्यापीठाला संलग्न करण्याच्या मंत्री नितेश राणेंच्या सूचना मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड येथील नियोजित मत्स्य महाविद्यालय लवकरात लवकर सुरू करण्यासाठी सर्व संबंधित अधिकारी यांनी प्रयत्न करावेत अशा सूचना मत्स्य व्यवसाय मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी दिल्या.…

मिरकरवाडा मत्स्यबंदर प्रकल्पाची कामे गतीने पूर्ण करावी

मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे मिरकरवाडा मत्स्यबंदर प्रकल्प आढावा बैठक मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यात मिरकवाडा मत्स्यबंदर प्रकल्प रोजगारनिर्मिती वाढविण्यासाठी महत्वाचा ठरणार आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यावर मासेमारीसाठी पायाभूत सोयी सुविधांचा विकास होवून मत्स्यउत्पादन वाढणार आहे. मिरकरवाडा रत्नागिरी जिल्ह्याच्या विकासात ‘मैलाचा…

राजन साळवींचा शिवसेनेत प्रवेश? पक्षात अंतर्गत धुसफूस

एकनाथ शिंदे हुशार आणि धूर्त..योग्य वेळी योग्य निर्णय घेतील किरण सामंत यांची प्रतिक्रिया रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यात गेले कित्तेक दिवस चर्चा आहे ती राजन साळवी यांच्या शिवसेनेतील पक्ष प्रवेशाच्या वृत्ताची. राजन साळवी शिवसेनेत पक्ष प्रवेश करणार का यावर अनेक तर्क वितर्क…

सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्यावर भाजपकडून रत्नागिरीचे संपर्क मंत्री म्हणून नवी जबाबदारी

रत्नागिरी । प्रतिनिधीराज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांना भारतीय जनता पक्षाने नवीन जबाबदारी सोपवताना रत्नागिरी जिल्ह्याचे संपर्क मंत्री केले आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील भाजपा संघटन अधिक बळकट होण्यास चालना मिळणार आहे. भारतीय जनता पक्ष, महाराष्ट्र प्रदेशच्या…

error: Content is protected !!