Category आर्थिक घडामोडी

महाराष्ट्रात वीज दर कमी होणार

अर्थमंत्री अजित पवार यांची घोषणा ब्युरो न्यूज: गेल्या काही वर्षांपासून वाढत्या वीजदरांमुळे राज्यातील प्रत्येक सरकार सातत्याने जनतेच्या रोषाचा सामना करत असल्याचं पाहायला मिळालं आहे.करोनामुळे (Covid-19) राज्यात लॉकडाऊन लावलेला असताना राज्यातील लाखो कुटुंबांना अनेक पटींनी अधिक वीजबिलं भरावी लागली होती. तेव्हाच्या…

ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद

संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य स्मारक, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारणार ब्युरो न्यूज: आज राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला.राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी आज राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. यावेळी अर्थसंकल्पीय भाषणात त्यांनी विविध क्षेत्रांसाठी मोठ्या…

वेंगुर्ला तालुका औद्योगिक ग्रामोद्योग सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी योगेश तांडेल यांची बिनविरोध निवड

तर उपाध्यक्षपदी तृप्ती तुकाराम साळगावकर वेंगुर्ले : तालुक्यातील वेंगुर्ला तालुका औद्योगिक ग्रामोद्योग सहकारी संस्थेची निवडणूक नुकतीच बिनविरोध पार पडलीत्यानंतर सध्यासी अधिकारी प्रशांत साळगांवकर यांच्या उपस्थितीत वेंगुर्ला तालुका औद्योगिक ग्रामोद्योग सहकारी संस्थेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीची प्रक्रिया आज पार पडली…

उमेद अंतर्गत प्रत्येक जिल्ह्यात होणार मॉल

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा लखपती दीदी योजनेचा मिळणार महिलांना लाभ मुंबई : बांद्रा-कुर्ला संकुल, बांद्रा, मुंबई येथे ग्रामविकास व पंचायत राज विभागांतर्गत उमेद – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्यावतीने ११ ते २३ फेब्रुवारी दरम्यान सुरू राहणाऱ्या महालक्ष्मी सरस विक्री…

केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्राला काय मिळाले?

ब्युरो न्यूज: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज देशाचा अर्थसंकल्प घोषित केला यावेळी या अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी पुढील घोषणा करण्यात आल्या आहेत.- मुंबई मेट्रो : 1255.06 कोटी• पुणे मेट्रो : 699.13 कोटीएमयुटीपी : 511.48 कोटी• एमएमआरसाठी एकात्मिक आणि हरित प्रवासीसुविधा: 792.35 कोटी•…

काय स्वस्त काय महाग?

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलेल्या १२ घोषणा ब्युरो न्यूज: आज झालेल्या केंद्रीय २०२५ च्या देशाच्या अर्थसंकल्पावर संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून होते.ह्या अर्थसंकल्पामुळे थोडक्यात सामान्य जनतेच्या डोक्यावरील महागाईचा भार किती कमी होतोय ते आपण पाहुयात.काय आहे २०२५ चा अर्थसंकल्प 1)१२ लाख…

UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी!

युपीआय ट्रान्जेक्शन आयडीमध्ये करावा लागेल ” हा” बदल ब्युरो न्यूज: 1 फेब्रुवारीपासून युपीआय व्यवहाराच्या नियमांमध्ये काही बदल केले आहेत. युपीआय ट्रान्जेक्शन आयडीमध्ये विशेष वर्णांना परवानगी नसेल. जर तुम्ही युपीआय ॲप्समध्ये अशा प्रकारचे ट्रान्जेक्शन आयडी वापरत असाल तर यापुढे व्यवहार होणार…

गोड्या पाण्यातील मत्स्यव्यवसाय वाढविण्यासाठी धोरण तयार करा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश मुंबई: मत्स्यव्यवसाय विभागाच्या १०० दिवसांच्या नियोजनाचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा घेतला. गोड्या पाण्यातील मासेमारी वाढविण्यासाठी धोरण तयार करावे असे आदेश त्यांनी यावेळी दिले. सह्याद्री अतिथीगृह येथे मत्स्यव्यवसाय विभागाच्या 100 दिवस आराखड्याच्या अनुषंगाने आढावा बैठकीस…

तब्बल 30 लाख अपात्र लाडक्या बहिणी!

मुंबई: महायुती सरकारसाठी गेमचेंजर ठरलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आता अपात्र लाडक्या बहिणींची छाननी करत असून एका वृत्त वाहिनीने दिलेल्या माहितीनुसार निकषामध्ये न बसणाऱ्या अशा अपात्र महिला ३० लाख आहेत. अपात्र महिलांनी या योजनेचा लाभ घेतला असल्याने त्यांनी पैसे…

एसटीचा प्रवास महागला…

महिलांना ५०% सवलत मिळणार की नाही? परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले महत्वाचे आदेश मुंबई: विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर आता राज्य सरकार लाडक्या बहिणींच्या अर्जाची छाननी करत आहे. त्यातील अपात्र असणाऱ्या बहिणींना योजनेअंतर्गत मिळणारी रक्कम देणार नसल्याचं म्हटलं जात आहे.अशी…

error: Content is protected !!